शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

शेतकऱ्यांचे नुकसान लाखोंचे, हातात छदामही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 14:16 IST

धोम धरणाचा डावा कालवा फुटून सातारा तालुक्यातील मालगाव, वनगळ या गावांतील ५९ शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या चार महिन्यांपूर्वी हे नुकसान झाले; परंतु या शेतकऱ्यांच्या हाती एक छदामही सरकारने दिलेला नाही. हे शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

ठळक मुद्दे नुकसान लाखोंचे, हातात छदामही नाहीयंत्रणा सुस्त : वनगळ, मालगावचे शेतकरी संकटात

सातारा : धोम धरणाचा डावा कालवा फुटून सातारा तालुक्यातील मालगाव, वनगळ या गावांतील ५९ शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या चार महिन्यांपूर्वी हे नुकसान झाले; परंतु या शेतकऱ्यांच्या हाती एक छदामही सरकारने दिलेला नाही. हे शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.मालगावातील ४४ शेतकऱ्यांचे तब्बल ७७ लाख २१ हजार ५०० रुपयांचे तर वनगळमधील १५ शेतकऱ्यांचे ५ लाख १६ हजार रुपयांचे नुकसान झाले. याचा पंचनामा महसूल विभागाने केला होता. त्यानंतर पाटबंधारे विभागाने पंचनामा केला त्यात मालगावातील शेतकऱ्यांचे एकूण ११ लाख २ हजार ७०० रुपये तर वनगळमधील शेतकऱ्यांचे १ लाख ६४ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे नोंदविण्यात आले. प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवत असून, आम्हाला मदत कधी मिळणार ? असा सवाल येथील नुकसानग्रस्त शेतकरी विचारत आहेत. जिल्हा नियोजन समितीची २९ रोजी बैठक होणार आहे.लोकमत याबाबत वृत्तमालिका प्रसिध्द करुन शेतकऱ्यांची व्यथा मांडली होती. या वृत्ताची दखल घेत तहसीलदार कार्यालयाने नुकसानीबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला आहे; परंतु अद्यापही शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. कुठल्या विभागाने ही मदत करायची, याबाबत महसूल व पाटबंधारे विभाग यांच्यात एकमत पाहायला मिळत नाही.

एकमेकांकडे बोटे दाखविण्याचे काम दोन्ही विभाग करताना दिसत आहेत. कालवा फुटल्यानंतर नुकसान भरपाई देण्याची तरतूद पाटबंधारे विभागाकडे नाही तर ही नैसर्गिक आपत्ती नसल्याने महसूल खातेही निर्णय घेत नाही. या दोन्ही विभागांच्या टोलवाटोलवीमुळे शेतकरी पेचात सापडले आहेत.

 

टॅग्स :FarmerशेतकरीSatara areaसातारा परिसर