शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

कुठरे-मेरवेवाडी ग्रामपंचायतींत अपहार

By admin | Updated: July 13, 2014 22:29 IST

ग्रामस्थांची तक्रार : चौकशी न झाल्यास आंदोलनाचा इशारा

सणबूर : कुठरे-मेरवेवाडी, ता़ पाटण येथील ग्रामपंचायतींमध्ये चार वर्षांपासून सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करण्यात आला आहे. तसेच शासकीय निधीचा अपहार करण्यात आला आहे़ एका महिन्यात याची चौकशी करून अपहाराची रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संजय कोकरे़, माजी सरपंच दिनकर मोरे आणि सदाशिव सपकाळ यांनी केली आहे़ याबाबत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी यांच्याकडे देण्यात आलेल्या तक्रारअर्जात म्हटले आहे की, चार वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली़ त्यामुळे शंकर पवार यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली़ मात्र, त्यांनी सरपंच झाल्यापासून कधीही ग्रामस्थांना एकत्रित बोलवून विकासकामांबाबत चर्चा केली नाही़ ग्रामसेवकाला हाताशी धरून शासकीय निधीचा गावाच्या विकासासाठी वापर न करता तो निधी स्वत:च लाटला़ पर्यावरण संरक्षण योजना, तेरावा वित्त आयोग तंटामुक्त अभियान पुरस्काराची रक्कम कुठे खर्च केली, हे देखील अद्याप कळाले नाही़ ग्रामस्थांकडून नळ योजनेसाठी गोळा केलेली रक्कमही गायब करण्यात आली़ नवीन नळयोजनेच्या दुरुस्तीसाठी खर्च दाखवून पैसे काढले आहेत. गत वर्षापासून आम्ही सरपंच व ग्रामसेवकाला ग्रामपंचायतीचा हिशोब मागत आहे. मात्र, त्यांनी तो दिला नाही़ याशिवाय ग्रामसभाही घेतली नाही़ याबाबत पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनाही वारंवार पत्रव्यवहार करूनही त्यांनी दखल घेतलेली नाही़ याप्रकरणी रक्कम वसूल करून ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा करावी अशी मागणी करण्यात आली. (वार्ताहर)