शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

विजेच्या लंपडावाने शेतकरी मेटाकुटीला, भारनियमनाचा परिणाम; शेतीची कामे खोळंबली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 13:08 IST

चार दिवसांपासून विजेचे भारनियमन वाढवण्यात आले. ते असतानाच वीज कधी येणार आणि कधी बंद होणार या विषयी विजवितरण कंपनीकडे नियोजन नाही.

कोपर्डे हवेली : सध्या उन्हाळा मोठ्या प्रमाणावर जाणवत असल्याने ऊष्णतेच वाढ झाली आहे. उन्हाळ्यामुळे पिकांना जादा पाणी लागत आहे. त्यातच वीजेचे भारनियमन वाढले आहे. वीज येणा-जाण्यात सातत्य नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. महावितरण कंपनीकडे वीजेचे वेळापत्रक नसल्याने शेतकऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.दिवस आणि रात्री विभागानुसार वीज वितरण कंपनीकडून कृषी पंपाला आठ तास वीज दिली जाते. चार दिवसांपासून विजेचे भारनियमन वाढवण्यात आले. ते असतानाच वीज कधी येणार आणि कधी बंद होणार या विषयी विजवितरण कंपनीकडे नियोजन नाही.काहीवेळा विभानुसार व्हाट्सअप मेजेस विज वितरण कंपनीकडून पाठवले जातात. त्यामध्ये वीज येणार नाही असे सांगितले जाते. पण येणार कधी हे सांगितले जात नसल्याने शेतकऱ्यांना वाट पाहत बसावे लागते. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने पिकांना जादा पाणी लागत आहे. पाणी असूनही देता येत नाही अशी अवस्था विजेआभावी होत आहे.शेतकरी विजेची वाट पाहत बसत असल्याने दुसऱ्या कामांचा खोळांबा होत आहे. बीले भरुन आम्हाला वेळेत वीज मिळत नाही, आशी शेतकऱ्यांची भावना आहे. भारनियमनात विजेचे वेळापत्रक ठरवून द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांच्यातून होत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरelectricityवीजFarmerशेतकरीmahavitaranमहावितरण