शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

rain in satara: खटावमध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पाऊस, शेतकरी चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 16:49 IST

कडाक्याच्या उन्हामुळे होरपळून निघालेल्या तसेच या लाटेने हैराण झालेल्या जनतेला शुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसाने दिलासा दिला. मात्र पावसामुळे गारवा मिळाला असला तरी शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

खटाव : मागील काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाली होती. ४० अंशांच्या वर पारा जात आहे. कडाक्याच्या उन्हामुळे होरपळून निघालेल्या तसेच या लाटेने हैराण झालेल्या जनतेला आज, शुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसाने दिलासा दिला. मात्र पावसामुळे गारवा मिळाला असला तरी शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.खटावमध्ये कडाक्याचे ऊन असतानाच अचानक ढगांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने गारपिटीसह हजेरी लावली. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली, तर नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. पावसाळी थंड वातावरणामुळे नागरिकांना उष्णतेतून दिलासा मिळाला.सध्या शेतात उन्हाळी कांदा काढण्याची लगबग सुरू आहे. एकीकडे कांद्याचे दर उतरले आहेत. याची चिंता शेतकऱ्याला लागली असतानाच कांदा काढणीच्या वेळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांची मात्र पुरती तारांबळ उडाली आहे. वादळामुळे खटावमध्ये विद्युत पुरवठा बंद झाला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊस