शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

निवेदन मिळूनही पालकमंत्र्यांचे हात वर! : अर्धनग्न मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 19:33 IST

खंडाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अर्धनग्न मोर्चाची सांगता झाली. पण अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. पालकमंत्री विजय शिवतारे यांनी ‘शेतकºयांकडून मला याबाबतचे कोणतेही निवेदन अथवा मेल मिळाला नाही,’ असे सांगितले.

शिरवळ : खंडाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अर्धनग्न मोर्चाची सांगता झाली. पण अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. पालकमंत्री विजय शिवतारे यांनी ‘शेतकºयांकडून मला याबाबतचे कोणतेही निवेदन अथवा मेल मिळाला नाही,’ असे सांगितले. शेतकºयांनी पालकमंत्र्यांच्या दाव्याची पोलखोल केली. पालकमंत्री शिवतारे यांच्या मंत्रालयातील दालनात शेतकºयांनी दिलेल्या निवेदनाची प्रतच सही शिक्क्यानिशी सोशल मीडियावर वायरल केली आहे.

एमआयडीसी टप्पा क्र.१, २, ३ मधील प्रकल्पग्रस्त शेतकºयांनी गेल्या दहा वर्षांपासून शासन दरबारी प्रलंबित मागण्यांसाठी शेतकरी संघटना किसान मंचचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जाधव यांच्या नेतृत्वाखाली खंडाळा तहसीलदार कार्यालय ते मुंबई मंत्रालयांवर अर्धनग्न मोर्चा काढला होता. मोर्चा मुंबई येथील मानखुर्द याठिकाणी पोलिसांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार भर उन्हात अडविला. मुंबई याठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशी शक्यता व्यक्त करत शेतकºयांना पुढे जाण्यापासून अडवत अकरा तासांनंतर आंदोलकांच्या सुरक्षिततेचे कारण सांगत ताब्यात घेत चेंबूर येथील एका विद्यालयामध्ये आंदोलकांना ठेवण्यात आले होते.

त्यावेळी आंदोलकांमधून एका शेतकºयाने जिल्'ाचे पालकमंत्री विजय शिवतारे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधत शेतकरी बांधवांना मदत करण्याची याचना केली. पालकमंत्र्यांनी शेतकºयांना फैलावर घेत याबाबतचे निवेदन मेलद्वारे मिळाले नसल्याचा दावा केला होता. त्यामुळे शेतकºयांनी या घटनेचा तेथेच निषेध व्यक्त केला होता.

शासनाच्या धोरणाचे वस्त्रहरण झाल्याने उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शेतकºयांच्या मागण्याबाबत सकारात्मक निर्णय झाला. त्यानंतर शेतकºयांनी पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या दाव्याची पोलखोल करत मुंबई येथील मंत्रालयात असणाºया पालकमंत्र्यांच्या दालनात खासगी सचिवांच्या सही शिक्क्यानिशी दिलेल्या निवेदनाची प्रतच शेतकºयांनी सोशल मीडियावर टाकत पालकमंत्र्यांच्या दाव्याची चिंधड्या उडवल्या आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या दावा फोल ठरल्याचा दावा शेतकºयांनी केला आहे.खंडाळा तालुक्याशी देणे-घेणे नाहीखंडाळा तालुक्यातील शेतकरी समस्या पोटतिडकीने मांडत असताना पालकमंत्री म्हणून संविधानिक जवाबदारी पार पाडणाºया विजय शिवतारे यांना शेतकºयांच्या समस्यांचे देणे-घेणे नाही. केवळ सातारा जिल्'ात पर्यटनासाठी येणाºया पालकमंत्र्यांना खंडाळा तालुक्याशी देणे-घेणे नाही. त्यांना शेतकºयांची व्यथा काय कळणार आहे, हा प्रश्न आहे शेतकरी संघटना किसान मंचचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना उपस्थित केला.

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरStrikeसंप