शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

रामराजेंचा निर्णय आता आठ दिवसांनंतर तर आनंदराव पाटील यांचे घुमजाव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2019 06:38 IST

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी गुरुवारी सायंकाळी फलटणला महत्त्वाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यावेळी शिवसेनेत जाण्याचा निर्णय झाल्याचे समोर आले होते

सातारा : गेल्या अनेक दिवसांपासून पक्ष बदलाची चर्चा सुरू असलेले आणि भाजपच्या राज्यातील नेत्यांच्या भेटी घेऊन स्वत:ला चर्चेत ठेवणाऱ्या जिल्ह्यातील नेत्यांनी आजही आपला निर्णय जाहीर केला नाही. रामराजे नाईक-निंबाळकर यांनी मेळावा घेऊन आठ दिवसांत निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले. तर काँग्रेसचे आमदार आनंदराव पाटील यांनी आपण बेरजेचे राजकारण करत असल्याचे सांगून घुमजाव केले आहे.

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी गुरुवारी सायंकाळी फलटणला महत्त्वाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यावेळी शिवसेनेत जाण्याचा निर्णय झाल्याचे समोर आले होते. तर शुक्रवारी फलटणला कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. यावेळी शरद पवारांना आपण दुखावू शकत नाही. तरुण पिढीसाठी अजून खूप काही करायचे आहे. त्यामुळे काय निर्णय घ्यायचा, हे पुढील आठ दिवसांत ठरविण्यात येईल, अशी भूमिका त्यांनी मेळाव्यात सध्यातरी घेतली आहे. त्यामुळे रामराजे बाहेर पडणार किंवा नाही, याबाबत पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे.

कºहाडमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे विश्वासू व काँग्रेसचे आमदार आनंदराव पाटील यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. चार दिवसांपूर्वी भाजपकडे ते झुकल्याचे स्पष्ट झाले असताना शुक्रवारच्या मेळाव्यात मात्र त्यांनी आपण बेरजेचे राजकारण करत असून, चव्हाण कुटुंबीयांशी आपले खूप वर्षांपासूनचे संबंध आहेत. त्यांच्याशी दगाफटका करू शकत नाही, असे स्पष्ट करत एकप्रकारे घुमजावच केले.मेळाव्यात घोषणा टाळलीकºहाड उत्तर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे नेते धैर्यशील कदम यांनी उंब्रजमध्ये मेळावा घेतला. यावेळी त्यांनी शिवसेना का भाजपमध्ये प्रवेश करायचा? हे अजून ठरलेले नाही, मात्र आपण निवडणूक लढविणार, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

टॅग्स :Ramraje Naik-Nimbalkarरामराजे नाईक-निंबाळकरNCPराष्ट्रवादी काँग्रेस