शहरं
Join us  
Trending Stories
1
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
2
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
3
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
4
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
5
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
6
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
7
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
8
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
9
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
10
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
11
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
12
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
13
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
14
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
15
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
16
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
17
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
18
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
19
2026 Prediction: २०२६ मध्ये 'या' ५ राशींवर शनीची वक्रदृष्टी; आर्थिक, मानसिक चिंता वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : मुळीकवाडीत भीषण पाणी टंचाई, तलाव, विहिरी कोरड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 14:50 IST

खटाव तालुक्यातील मुळीकवाडी येथील ग्रामस्थांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून, परिसरात असलेल्या तलाव, विहिरी पूर्णपणे कोरड्या पडल्या आहेत. तर जनावरांना चारा विकत घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने पिण्यासाठी पाणी व जनावरांना चारा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

ठळक मुद्देमुळीकवाडीत भीषण पाणी टंचाई, तलाव, विहिरी कोरड्या जनावरांसाठी चाऱ्याचा प्रश्न गंभीर

मायणी : खटाव तालुक्यातील मुळीकवाडी येथील ग्रामस्थांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून, परिसरात असलेल्या तलाव, विहिरी पूर्णपणे कोरड्या पडल्या आहेत. तर जनावरांना चारा विकत घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने पिण्यासाठी पाणी व जनावरांना चारा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.मुळीकवाडी हे अकराशे लोकसंख्येचे गाव. सुमारे अडीचशे ते तीनशे घरे. या ठिकाणी असणाºया मुळीकदारा व कटकळीचा (विखळे तलाव) तलाव येथून व तलावाजवळ असलेल्या विहिरीतून पिण्याचे पाणी व जनावरांसाठी पाणी उपलब्ध होत होते.उसाचे वाडे चार-पाच रुपयांना पेंडी..येथील ग्रामस्थ पिण्यासाठी एक टँकर पाणी एक हजार ते अकराशे रुपयाला खरेदी करत असून, जनावरांसाठी उसाचे वाडे चार ते पाच रुपयांना घेत आहेत तर शेजारच्या गावामध्ये असणाऱ्यां शेतकऱ्यांकडून सुमारे तीन हजार रुपयांना गुंठा याप्रमाणे ऊसकिंवा इतर चारा घेत आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीSatara areaसातारा परिसरWaterपाणी