शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

वीज बिलासाठी तगादा न लावण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:40 IST

खंडाळा : ‘शेतकऱ्यांच्या शेतीपंपाच्या वीजबिलासाठी तगादा लावू नये. शेतकऱ्यांना सहकार्य करून शेतीपंपाचे ट्रान्स्फॉर्मर दुरुस्त करण्यात यावेत,’ अशी मागणी खंडाळा ...

खंडाळा : ‘शेतकऱ्यांच्या शेतीपंपाच्या वीजबिलासाठी तगादा लावू नये. शेतकऱ्यांना सहकार्य करून शेतीपंपाचे ट्रान्स्फॉर्मर दुरुस्त करण्यात यावेत,’ अशी मागणी खंडाळा तालुका शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने करण्यात आली.

खंडाळ्याच्या उपविभागीय वीज वितरण कार्यालयात उपअभियंता विलास शिर्के यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे

संचालक यांच्या पत्राच्या अनुषंगाने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या थकीत वीज बिलाकरिता सहकार्य करावे. गतवर्षी कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे. शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. कंपनीचे कर्मचारी शेतकऱ्यांना शेतीपंपाच्या वीज बिल भरण्याकरिता वारंवार तगादा लावत आहेत. मात्र ऊर्जा मंत्रालयाच्या पत्रानुसार वीज बिलाची रक्कम शेतकऱ्यांकडून पुढील आदेश निघण्यापर्यंत घेण्याचे थांबवावे अशा आशयाचे पत्र आहे. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना वीज बिलाची रक्कम भरण्याची सक्ती करु नये आणि शेतीपंपासाठी जे ट्रान्स्फॉर्मर नादुरुस्त अवस्थेत आहेत ते तत्काळ दुरुस्त करण्यात यावेत. त्याकरिता शेतकऱ्यांना थकीत वीज बिलापोटी काही ठराविक रक्कम भरण्यासाठीचा तगादा लावू नये. संविधानिक व लोकशाहीच्या मूल्यांचे रक्षण करुन सहकार्य करावे.

यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय जाधव, शरद ओव्हाळ, गणेश जाधव, प्रदीप सराटे, उत्तम जाधव, अब्दुल सत्तार, रमेश भोसले यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.