शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
6
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
7
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
8
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
9
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
10
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
11
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
12
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
13
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
14
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
15
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
16
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
17
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
18
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
19
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
20
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 

कोयनेवर ओढावणार भीषण पाणी संकट

By admin | Updated: November 25, 2015 00:42 IST

नियोजनाचा अभाव : जिल्ह्यावरील पाणी टंचाई निवारणासाठी उपायांची मागणी

पाटण : कोयना धरणात आजमितीस १०५.२५ टीएमसी पैकी केवळ ६९.५५ टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध असल्याने जिल्ह्यासह महाराष्ट्रावर पाणी टंचाईच्या संकटाचे चिन्हे दिसू लागली आहेत. दुसरीकडे वीजनिर्मितीसाठी कोयना धरणातील पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आणि कोयना धरण भरले नाही म्हणून कोयना धरण व्यवस्थापनाने नवीन नियोजन केलेल्या आराखड्याकडे पाहावयास मंत्री स्तरावर वेळ नसल्याने कसलेही नियोजन नाही. त्यामुळे आगामी एप्रिल, मे, जून हे तीन महिने कसे जाणार यांची चिंता जनतेमधुन व्यक्त होत आहे.कोयणा धरणातील ६७.५० टीएमसी पाणीसाठा वीजनिर्मितीसाठी आणि ३० टीएमसी पर्यंतचा पाणीसाठा शेती व सिंचनासाठी वापरावयाचा असा वार्षीक करार आहे. त्यात आता बदल करावयाचा असे प्रयत्न सुरू झाल्याचे यासंदर्भात सांगली येथे कोयना धरण व्यवस्थापनाचे मुख्य अभियंता अधीक्षक आणि कार्यकारी अभियंता यांची बैठक झाली. त्यांनी तयार केलेल्या नियोजनाचा आराखडा मंत्रालय स्तरावर पाठविला आहे. त्याचे अद्याप निर्णय बाहेर आलेले नाहीत. तर दुसरीकडे कोयना धरणातील पाणीसाठ्याचा वापर प्रतिदिन एक टीएमसीने सुरू आहे. जूनपर्यंत धरणातील पाणीसाठा कसा पुरवायचा याची चिंता जलसंपदा विभाग व धरण व्यवस्थापनास दिसत नाही. त्यामुळे आगामी सहा महिने पर्यंत कोयना धरणात खडखडाट होणार की पाण्याचे योग्य नियोजन होणार याविषयी चर्चा सुरू आहे. (प्रतिनिधी)कोयना धरणात यावर्षी पूर्ण पाणीसाठा झाला नाही. अपुऱ्या पावसामुळे धरण भरले नाही. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्याचे नव्याने नियोजन करण्याचे ठरले. त्याचा प्रस्ताव मंत्रीस्तरावर पाठविला आहे. त्याचा निर्णय अद्याप समजलेला नाही. तो पर्यंत जुन्याच पाणीवाटपाची अंमलबजावणी सुरू आहे.-ज्ञानेश्वर बागडे, कार्यकारी अभियंता, कोयना धरण व्यवस्थापन