शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

वीज वाहिनीचे संकट सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर उभे, पिकांना स्पर्श

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 13:19 IST

वीजवितरण कंपनी कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे येथील शेतकऱ्यांचा मृत्यू काही फूट अंतरावर आलेला आहे. कारण, वीज वाहिनीच्या रुपाने हे संकट या परिसरातील शेतकऱ्यांच्या पुढे आहे. वीजतारा खाली आल्या असून, पिकांना स्पर्श होऊ लागला आहे. हे संकट कधीही शेतकऱ्यांच्या समोर येऊ शकते. या संकटामुळे वीज कंपनीला जाग येणार का? असा सवाल येथील शेतकरी करू लागले आहेत.

ठळक मुद्देवीज कंपनीला जाग येणार का? परिसरातील शेतकऱ्यांचा सवाल वीजतारा खाली आल्या, पिकांना स्पर्श रात्रीच्यावेळी पाणी देताना धोका वाढला

उंब्रज : वीजवितरण कंपनी कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे येथील शेतकऱ्यांचा मृत्यू काही फूट अंतरावर आलेला आहे. कारण, वीज वाहिनीच्या रुपाने हे संकट या परिसरातील शेतकऱ्यांच्या पुढे आहे. वीजतारा खाली आल्या असून, पिकांना स्पर्श होऊ लागला आहे. हे संकट कधीही शेतकऱ्यांच्या समोर येऊ शकते. या संकटामुळे वीज कंपनीला जाग येणार का? असा सवाल येथील शेतकरी करू लागले आहेत.येथील उंब्रज-चोरे रस्त्यानजीक सोरजाई मळा आहे. येथील शेतीतून पाल फिडरची वीज वाहिनी गेलेली आहे. या वाहिनीचा ताण काढण्यात आलेला नाही. त्यामुळे तारा कमी उंचीवर आलेल्या आहेत.

या तारा एवढ्याखाली आलेल्या आहेत की, माणसांच्या उंचीपासून काही फूट अंतरावर त्या दिसत आहेत. शेतातील पिकांना घासत आहेत. यामुळे शॉर्टसर्किट होऊन पिके जळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर या परिसरातील शेतकरी, त्यांच्या जनावरांनाही धोका निर्माण झाला आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणSatara areaसातारा परिसरFarmerशेतकरी