शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

CoronaVirus News in Satara : कोरोनाच्या भितीने मृतदेह तीन दिवस घरात, दुर्गंधी सुटल्याने उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 02:05 IST

CoronaVirus News in Marathi and Live Updates : ही खळबळजनक घटना जावळी तालुक्यातील म्हाते खुर्द येथे घडली. आर्यन हा आई -वडील व मोठ्या भावासह भांडुप- मुंबई येथे राहत होता.

सायगाव (सातारा) : दुर्धर आजाराने त्रस्त असलेल्या पोटच्या मुलावर लॉकडाउन काळात औषधोपचार करता आले नाही... त्यातच त्याचा मृत्यू झाला; पण दुर्दैवी बाब म्हणजे हे माहीत असूनही कोरोनाच्या धास्तीने गावकरी गावाबाहेर काढतील, या भीतीने तब्बल तीन दिवस मृतदेह घरातच ठेवला होता. दुर्गंधी सुटल्याने रविवारी ही घटना उघडकीस आली. आर्यन जयवंत दळवी (वय १५, रा. म्हाते खुर्द,ता.जावळी जि.सातारा) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.ही खळबळजनक घटना जावळी तालुक्यातील म्हाते खुर्द येथे घडली. आर्यन हा आई -वडील व मोठ्या भावासह भांडुप- मुंबई येथे राहत होता. लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर हे सर्वजण २२ मार्चला त्यांच्या मूळ गावी म्हाते खुर्द ला आले. आर्यन हाएका दुर्धर आजाराने त्रस्त होता. त्याच्यावर उपचारदेखील सुरूहोते. मात्र कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे आर्यनच्या कुटुंबीयांना उपचारासाठी आर्यनला कुठेच नेता आले नाही. या आजारानेच त्याचा मृत्यू झाला.आर्यनचा मृत्यू तीन दिवसांपूर्वीच झालेला असतानाही कोरोनाच्या धास्तीने गावकरी गावाबाहेर काढतील या भितीने त्याचा मृतदेह घरातच ठेवला गेला. मृतेदहाची दुर्गंधी येवू लागल्याने गावातल्याच काही नागरिकांनी पोलिसांना ही माहिती दिली. पोलिसांनी मुलाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी मेढा येथे पाठविला. शवविच्छेदनानंतर या मुलाच्या मृतदेहावर म्हाते खुर्द येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.दरम्यान या मुलाच्या आई- वडिल व भावाचे रायगाव (ता.जावळी ) येथे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले आहे.कोरोनाचा रुग्ण आढळल्याने घेतली भीतीजावळी तालुक्यातील निझरे आणि म्हाते या गावातील दोघेजण मुंबईहून एकत्रित प्रवास करून आले होते. या दोघांनाही कोरोनाची लागण झाली. त्यामुळे म्हाते खुर्द आणि म्हाते मुरा ही दोन्ही गावे कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आली होती. त्याबरोबरच ही गावे सीलही करण्यात आली होती. त्यामुळे कोणालाही घराबाहेर पडता येत नव्हते. एखादी व्यक्ती जरी घराबाहेर पडली तरी त्यांच्यावर पोलीसांकडून कारवाई होत होती. दळवी कुटुंबही घरातच होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाबाबत लोकांना कायम उत्सुकता लागून राहिेलेली होती. कोरोनाच्या भीतीमुळे त्यांनी घराबाहेर पडणेच टाळले. मुलाचा मृत्यू झाला तरी ते घराबाहेर आलेच नाहीत. एवढी भीती त्यांनी घेतली होती.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSatara areaसातारा परिसर