शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

शेतकरी विरोधी विधेयकाबाबत काँग्रेसचे आंदोलन : विवेक देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 14:33 IST

भाजपा सरकारने शेतकरीविरोधी तीन विधेयके मंजूर करून घेतली असून, या कायद्यामुळे शेती आणि शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त होणार आहे. शेतकऱ्यांना साथ देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने राज्यभर आंदोलने केली जाणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून खटाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने, दि. २ आॅक्टोबरपासून विविध प्रकारची आंदोलने केली जाणार असल्याची माहिती काँग्रेसचे खटाव तालुकाध्यक्ष डॉ. विवेक देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

ठळक मुद्देशेतकरी विरोधी विधेयकाबाबत काँग्रेसचे आंदोलन : विवेक देशमुखदि. २ आॅक्टोबरपासून विविध प्रकारची आंदोलने

औंध : भाजपा सरकारने शेतकरीविरोधी तीन विधेयके मंजूर करून घेतली असून, या कायद्यामुळे शेती आणि शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त होणार आहे. शेतकऱ्यांना साथ देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने राज्यभर आंदोलने केली जाणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून खटाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने, दि. २ आॅक्टोबरपासून विविध प्रकारची आंदोलने केली जाणार असल्याची माहिती काँग्रेसचे खटाव तालुकाध्यक्ष डॉ. विवेक देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.पत्रकात म्हटले आहे की, दि. २ आॅक्टोबर रोजी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या निमित्ताने ह्यकिसान-मजदूर बचाव दिवसह्ण पाळला जाणार आहे. या दिवशी तालुक्यातील मुख्यालयात धरणे आंदोलन व मोर्चा काढला जाणार आहे.

राज्यस्तरीय किसान संमेलन दि. १० आॅक्टोबर रोजी राज्यव्यापी किसान संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. तसेच २ ते ३१ आॅक्टोबर रोजी शेतकरी, कष्टकरी, बाजार समितीचे दुकानदार, कामगार यांच्या सह्यांची मोहीम राबविली जाणार आहे.ही सर्व आंदोलने कोरोनाचे सर्व नियम पाळून केली असणार असून, खटाव तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी व काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन डॉ. देशमुख यांनी केले आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसAgriculture Sectorशेती क्षेत्रbillबिलSatara areaसातारा परिसर