शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

साताऱ्यात आठवड्यापासून थंडीचा मुक्काम, गारठ्यामुळे जनजीवनावर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 18:02 IST

देश-विदेशातील पर्यटक थंडीचा आनंद लुटण्यासाठी पाचगणी, महाबळेश्वरमध्ये

सातारा : सातारा शहरात मागील आठवड्यापासून थंडीचा मुक्काम असून किमान तापमान सतत हे १० ते १२ अंशादरम्यान राहिलेले आहे. काल, बुधवारी तर १२ अंशावर पारा होता. यामुळे सातारकरांना कडाक्याच्या थंडीशी सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर या गारठ्यामुळे जनजीवनावरही परिणाम झालेला आहे.सातारा शहरात अडीच महिन्यांपासून थंडीला सुरुवात झाली. नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये थंडीची तीव्रता जाणवली नाही. शहराचा पारा तर सतत १२ अंशावर राहिला होता. मात्र, नवीन वर्ष सुरू झाल्यापासून कडाक्याच्या थंडीशी सातारकरांना सामना करावा लागत आहेत. मागील आठ दिवसांत तर सातारा शहराचे किमान तापमान सतत हे १० ते १२ अंशादरम्यान राहिलेले आहे. त्यातच पाठीमागील मंगळवारी १० अंश पारा नोंद झाला होता. हे तापमान दोन वर्षांतील नीच्चांकी ठरलेले. त्यानंतर गेले आठवडाभर किमान तापमान १० ते १२ अंशादरम्यान असल्याने सातारा शहरात थंडीने मुक्काम ठोकल्याचे चित्र आहे. सकाळच्या सुमारास परिसरात धुके पडत आहे. यामुळे सातारा शहर धुक्यात हरवल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यातच कडाक्याच्या थंडीमुळे सकाळी फिरणाऱ्यांच्या संख्याही कमी झाली आहे. शहरातील बाजारपेठेवरही थंडीचा परिणाम झालेला असून सायंकाळी सातनंतर खरेदीसाठी तुरळक लोक दिसतात. तर गारठ्यामुळे उबदार कपडे खरेदीकडे ही लोकांचा कल वाढलेला आहे.थंड हवेच्या पाचगणी आणि महाबळेश्वरलाही थंडीचा कडाका आहे. गेल्या काही दिवसांत महाबळेश्वरचा पारा १२ ते १३ अंशादरम्यान नोंद होत आहे. येथे देश-विदेशातील पर्यटक थंडीचा आनंद लुटण्यासाठी येत आहेत. यामुळे सकाळी आणि सायंकाळच्या सुमारास रस्ते तसेच विविध पाॅईंट्सवरती गर्दी होत असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरweatherहवामान