शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
2
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
3
बक्सरचा शेरु! ज्याची रुग्णालयात गोळ्या घालून हत्या करण्यात आली, तो चंदन मिश्रा कोण?
4
डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार, तारीखही ठरली; पाक मीडियाचा मोठा दावा
5
जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध का केला नाही, हायकमांडची नोटीस? काँग्रेस नेते म्हणाले...
6
"उत्तम संधी मिळाली तर तू...", प्रिया बापटची उमेशसाठी पोस्ट; 'ये रे ये रे पैसा ३'चं केलं कौतुक
7
Harshaali Malhotra : "मी ६ वर्षांची होते...", बजरंगी भाईजानमुळे रातोरात बदललं 'मुन्नी'चं आयुष्य, १० वर्षांनी झाली इमोशनल
8
त्यांनी बुमराहला 'जायबंदी' करण्याचा प्लॅन आखलेला; माजी क्रिकेटरनं थेट स्टोक्स अन् जोफ्राचं घेतलं नाव
9
Jeans Ban : जीन्स घालून 'या' देशात फिराल, तर थेट तुरुंगात जाल! कोणत्या देशात आहे हा नियम?
10
७ करोड...म्हणणारे अमिताभ बच्चन 'केबीसी'च्या एका एपिसोडसाठी किती मानधन घेतात?
11
१७,००० चा AI प्रोग्राम एअरटेल देणार मोफत! काय आहे पर्प्लेक्सिटी AI? फायदे वाचून थक्क व्हाल!
12
Patanjali Foods Stock: डिविडेंड नंतर आता बोनस शेअर्स देणार, १ वर २ शेअर्स देणार बाबा रामदेव यांची कंपनी
13
बायकोशी कडाक्याचं भांडण झालं, नवरा रागाच्या भरात तडक चालत निघाला-पाहा कुठं पोहचला... 
14
Patna Hospital Firing: रुग्णालयात घुसले, रिव्हॉल्वर काढल्या... 64 सेकंदात हत्या करून फरार; बघा सीसीटीव्ही व्हिडीओ
15
गोपीचंद पडळकर यांच्यासोबत वाद काय झाला? जितेंद्र आव्हाडांनी सगळंच सांगितलं
16
"मे-जून महिन्यात शेतकरी रिकामी, त्यामुळे वाढले खुनाचे गुन्हे", पोलीस अधिकाऱ्याचं वादग्रस्त विधान   
17
हिंदू बनून फसवलं, सौदीत विकण्याचा डाव, धर्म बदलला नाही म्हणून गँगरेप; पीडितेने सांगितला थरारक प्रसंग
18
फहाद फासिलचा "१७ वर्षे जुना कीपॅड फोन" चर्चेत; किंमत ऐकून चक्रावून जाल...
19
"आम्ही भारताचे १०-२० जेट सहज पाडले असते, पण..."; बिलावल भुट्टो-ख्वाजा आसिफ यांचा हास्यास्पद दावा!
20
काय बुद्धी सुचली...! १ कोटी पगाराची नोकरी सोडली आणि सिक्युरिटी गार्ड बनला हा व्यक्ती, कशासाठी हा खटाटोप...

टंचाईतही अरबवाडी तलावातून बेसुमार पाणीउपसा

By admin | Updated: February 29, 2016 00:59 IST

वीजपुरवठा खंडीत करावा : महावितरणच्या मदतीने परवानाधारक शेतकऱ्यांची मनमानी

वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्याच्या उत्तर दुष्काळी भागातील नांदवळ धरणातील बेसुमार पाणी उपशानंतर आता याच परिसरातील अरबवाडी पाझर तलावातूनही परवानाधारक शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतीसाठी पाणीउपसा करत आहेत. यामुळे गावावर पाण्याचे मोठे संकट निर्माण होणार आहे. प्रशासनाने पाणी उपशावर बंदी घालून महावितरणने या शेतकऱ्यांच्या मोटारींची वीजजोडणी खंडीत करावी, अशी मागणी अरबवाडी ग्रामपंचायतीने जिल्हाधिकाऱ्याकडे केली आहे.कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील जवळपास ४७ गावातील शेती व माणसांची तहान भागवणाऱ्या तळहिरा, अरबवाडी व नांदवळ या तीन धरणात अत्यल्प पाणीसाठा आहे. सध्या दुष्काळाचे सावट या भागात दिसत आहे. अनेक गावांत पाणीटंचाई जाणवत आहे. असे असतानाही या धरणातून पाणी उपशाला परवानगी दिली गेल्याने शासनाबाबत नाराजी व्यक्त होत आहे.अरबवाडी पाझर तलावात सध्या अत्यल्प पाणी शिल्लक आहे. या धरणातून शेतीसाठी पाणीउपसा करण्याचा अनेक शेतकऱ्यांकडे परवाने आहेत, मात्र सध्याच्या भीषण दुष्काळी परिस्थितीत या धरणातील पाणी उपसा झाल्यास आगामी ४ ते ५ महिन्यांच्या दुष्काळात लोकांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होईल. याशिवाय जनावरांच्या पाण्याचाही मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. यासाठी आतापासूनच असलेले पाणी शिल्लक राहावे, अशी मागणी अरबवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे दिली आहे यासाठी महावितरणला जबाबदार धरुन प्रशासनाने या ठिकाणी सुरु असलेल्या वीजपंपांचा वीजपुरवठा खंडित करावा, अशी प्रमुख मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. (वार्ताहर)अरबवाडी, बनवडी, दुधनवाडी या गावांसाठी दुष्काळात आधार असलेल्या अरबवाडी धरणातून सध्या सुरु असलेल्या पाणीउपशाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन उपसाबंदी बंद करावी. - तानाजीराव गोळे, चेअरमन, अरबवाडी सोसायटी