शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

विधेयकाचा फायदा मोदींच्या कॉर्पोरेट मित्रांना  : पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 18:35 IST

bjp, agriculturesector, prutwirajchavan, congress, sataranews भाजप सरकारने घाईगडबडीत तीन शेतकरीविरोधी कृषी विधेयके मंजूर करून घेत लोकशाहीचा गळा घोटला आहे. हे शेतकऱ्यांना गुलामगिरीत लोटणारे विधेयक असून, मोदींच्या कॉर्पोरेट मित्रांनाच याचा फायदा होणार आहे. शेतकरी विरोधी कायदे केंद्र सरकारने रद्द करावेत, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

ठळक मुद्देविधेयकाचा फायदा मोदींच्या कॉर्पोरेट मित्रांना  : पृथ्वीराज चव्हाण कऱ्हाडात स्वाक्षरी मोहिमेस प्रारंभ

कऱ्हाड : भाजप सरकारने घाईगडबडीत तीन शेतकरीविरोधी कृषी विधेयके मंजूर करून घेत लोकशाहीचा गळा घोटला आहे. हे शेतकऱ्यांना गुलामगिरीत लोटणारे विधेयक असून, मोदींच्या कॉर्पोरेट मित्रांनाच याचा फायदा होणार आहे. शेतकरी विरोधी कायदे केंद्र सरकारने रद्द करावेत, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.कऱ्हाड तालुक्यात विधेयकाविरोधात सुरू करण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिमेच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कऱ्हाड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, मलकापूरच्या नगराध्यक्षा नीलम येडगे, कऱ्हाड शहर काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र माने, जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले, निवासराव थोरात, मंगला गलांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ह्यशेतकरीविरोधी कृषी विधेयक मोदी सरकारने घाईघाईत आणले आहे. आपल्याला मिळालेल्या बहुमताचा शेतकरीविरोधी वापर मोदी सरकार करीत आहे. हे विधेयक शेतमालाची आधारभूत किंमत संपविणारे आहे.

यासाठीच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने राज्यभर स्वाक्षरी मोहीम राबविली जाणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना राज्यातील शेतकऱ्यांच्या २ कोटी स्वाक्षऱ्यांचे निवेदन काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हस्ते देण्यात येणार आहे.यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या विद्या थोरवडे, शिवाजी मोहिते, हिंदुराव पाटील, प्रदीप जाधव, कऱ्हाडचे नगरसेवक इंद्रजित गुजर, पंचायत समिती सदस्य उत्तमराव पाटील, इंद्रजित चव्हाण, संदीप रंगाटे, पंकज पिसाळ उपस्थित होते.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रSatara areaसातारा परिसरBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस