शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

विधेयकाचा फायदा मोदींच्या कॉर्पोरेट मित्रांना  : पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 18:35 IST

bjp, agriculturesector, prutwirajchavan, congress, sataranews भाजप सरकारने घाईगडबडीत तीन शेतकरीविरोधी कृषी विधेयके मंजूर करून घेत लोकशाहीचा गळा घोटला आहे. हे शेतकऱ्यांना गुलामगिरीत लोटणारे विधेयक असून, मोदींच्या कॉर्पोरेट मित्रांनाच याचा फायदा होणार आहे. शेतकरी विरोधी कायदे केंद्र सरकारने रद्द करावेत, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

ठळक मुद्देविधेयकाचा फायदा मोदींच्या कॉर्पोरेट मित्रांना  : पृथ्वीराज चव्हाण कऱ्हाडात स्वाक्षरी मोहिमेस प्रारंभ

कऱ्हाड : भाजप सरकारने घाईगडबडीत तीन शेतकरीविरोधी कृषी विधेयके मंजूर करून घेत लोकशाहीचा गळा घोटला आहे. हे शेतकऱ्यांना गुलामगिरीत लोटणारे विधेयक असून, मोदींच्या कॉर्पोरेट मित्रांनाच याचा फायदा होणार आहे. शेतकरी विरोधी कायदे केंद्र सरकारने रद्द करावेत, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.कऱ्हाड तालुक्यात विधेयकाविरोधात सुरू करण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिमेच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कऱ्हाड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, मलकापूरच्या नगराध्यक्षा नीलम येडगे, कऱ्हाड शहर काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र माने, जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले, निवासराव थोरात, मंगला गलांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ह्यशेतकरीविरोधी कृषी विधेयक मोदी सरकारने घाईघाईत आणले आहे. आपल्याला मिळालेल्या बहुमताचा शेतकरीविरोधी वापर मोदी सरकार करीत आहे. हे विधेयक शेतमालाची आधारभूत किंमत संपविणारे आहे.

यासाठीच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने राज्यभर स्वाक्षरी मोहीम राबविली जाणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना राज्यातील शेतकऱ्यांच्या २ कोटी स्वाक्षऱ्यांचे निवेदन काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हस्ते देण्यात येणार आहे.यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या विद्या थोरवडे, शिवाजी मोहिते, हिंदुराव पाटील, प्रदीप जाधव, कऱ्हाडचे नगरसेवक इंद्रजित गुजर, पंचायत समिती सदस्य उत्तमराव पाटील, इंद्रजित चव्हाण, संदीप रंगाटे, पंकज पिसाळ उपस्थित होते.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रSatara areaसातारा परिसरBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस