शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

धुलवड कशी साजरी करायची, यावरून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 14:49 IST

सातारा येथील लक्ष्मी टेकडी परिसरातील एका युवकाला धुलवड कशी साजरी करायची यावरून झालेल्या वादातून मारहाण झाल्याची घटना घडली. याप्रकरणी चौघाजणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सौरभ वाघमारे, ओम कांबळे, जय कांबळे, सागर शिंदे (सर्व रा. सदर बझार, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

ठळक मुद्देधुलवड कशी साजरी करायची, यावरून मारहाणचौघाजणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सातारा : येथील लक्ष्मी टेकडी परिसरातील एका युवकाला धुलवड कशी साजरी करायची यावरून झालेल्या वादातून मारहाण झाल्याची घटना घडली. याप्रकरणी चौघाजणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.सौरभ वाघमारे, ओम कांबळे, जय कांबळे, सागर शिंदे (सर्व रा. सदर बझार, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.याबाबत अधिक माहिती अशी, १० रोजी दुपारी लक्ष्मी टेकडी परिसरात हे सर्व युवक एका ठिकाणी बसले होते. त्यावेळी धुलवड हा सण कसा साजरा करायचा याची चर्चा त्यांच्यात सुरू होती. त्यावेळी झालेल्या वादाच्या कारणातून संशयितांनी अनिल मोहन कांबळे (रा. लक्ष्मी टेकडी,सदरबझार, सातारा) यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

यावेळी सौरभ याने त्याच्या हातातील बिअरची बाटली कांबळे यांच्या डोक्यात फोडून त्यांना जखमी केल्याचे फियार्दीत म्हटले आहे. पुढील तपास हवालदार मच्छिंद्र जाधव हे करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर