शहरं
Join us  
Trending Stories
1
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
2
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
3
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
4
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
6
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
7
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
8
हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
9
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
10
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
11
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
12
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
13
"बिहारमध्ये जो 'गेम' झालाय, तो..."; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अखिलेश यादव यांचा टोला
14
Mumbai: बीकॉम विद्यार्थ्याची जबरदस्तीने लिंग बदल शस्त्रक्रिया; ट्रान्सजेंडर टोळीकडून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी!
15
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
16
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
17
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
18
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
19
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
20
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्याचा सायकल प्रवास, आतापर्यंत केला २५ जिल्हे तीन हजार ४०० किलोमीटरचा प्रवास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2021 16:56 IST

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील आडगाव चे शेतकरी बाळासाहेब कोळसे यांनी अहमदनगर पासून मुंबई पर्यंत सायकल प्रवास सुरू केला आहे.

सातारा : शेतकऱ्यांनी पिकविलेल्या शेतमालाला योग्य किंमत मिळावी, एकरी लागणारी ऊस उत्पादन खर्च पकडून शेतकऱ्याला आर्थिक मदत करण्यात यावी, या मागणीसह इतर मागण्यांसाठी अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील आडगाव चे शेतकरी बाळासाहेब कोळसे यांनी अहमदनगर पासून मुंबई पर्यंत सायकल प्रवास सुरू केला आहे.कोळसे यांनी १३ ऑक्टोबर रोजी अहमदनगर येथून सायकल प्रवासाला सुरुवात केली आतापर्यंत त्यांनी २५ जिल्हे व तीन हजार ४०० किलोमीटर प्रवास पूर्ण केला आहे या प्रवासाच्या शेवटी मुख्यमंत्र्यांनी कृषी मंत्र्यांना भेटून करणार आहेत.बाळासाहेब कोळसे म्हणतात सध्या शेतकऱ्यांची अवस्था बिकट होत चालली असून शेतकऱ्यांची दिवसेंदिवस आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. त्यासाठी गटातटाचे राजकारण सोडून सर्वच पक्षांनी व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणे गरजेचे आहे. सर्व आमदार-खासदारांनी व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी आपसातील मतभेद विसरावेत.

शेतकरी शेतात काबाडकष्ट करतात मोठ्या मेहनतीने उभी करतात त्यात अतिवृष्टी दुष्काळ पिकांवरील रोगराई त्यांचा सामना करून पीक अंतर त्यानंतर पिकाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे.

भारतीय अर्थव्यवस्था पूर्णपणे शेतीवर अवलंबून असून येथे शेतकऱ्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवले आहे त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झालेली आहे तरी यासाठी योग्य त्या उपाययोजना करून शेतकऱ्यांना वाचवणे गरजेचे आहे छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात शेतकर्यांच्या लाजिरवाणी अवस्था म्हणजे अशोभनीय आहे.

कोळसे यांनी केलेल्या मागण्या..- शेतकऱ्यांना कमी पडल्यावर मालाची किंमत ठरवता यावी- सरकारकडून देण्यात येणारी मदत उत्पादनखर्च पकडून देण्यात यावी- शेतकऱ्यांच्या शेतमालाला लागणारा उत्पादन खर्च पकडून हमीभाव द्यावा- सर्व शेतकर्यांना कर्ज मुक्त करण्यात यावे- नोकर भरतीमधील भ्रष्टाचार करण्यात यावा- शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या थांबवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात यावे- शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्या- कर्जबाजारी तणावग्रस्त शेतकऱ्यांना आत्महत्या पासून वाचण्यासाठी शासनाकडून हेल्पलाइन सुरू करण्यात यावी- विज पंपासाठी मोफत वीज देण्यात यावी 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAhmednagarअहमदनगरFarmerशेतकरीCyclingसायकलिंग