शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कोयनेतून वीजनिर्मितीसाठी ८२ टीएमसी पाण्याचा वापर, राज्याचा भार कमी करुन केले अनेक जिल्हे प्रकाशमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 17:20 IST

गतवर्षीच्या तांत्रिक वर्षांची तुलना केली असता, पाणीसाठा कमी आहे. मात्र सध्या सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी सुमारे दीड महिना पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे.

नीलेश साळुंखेकोयनानगर : महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश राज्यांसाठी वरदायिनी ठरलेल्या कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या सन २०२२-२३ च्या तांत्रिक वर्षास १ जूनपासून सुरुवात झाली. दि ३१ मे रोजी संपलेल्या तांत्रिक वर्षात कोयना जलविद्युत प्रकल्पातून ३८७०.९० दशलक्ष युनिट वीजनिर्मिती केली आहे. सध्या धरणात २१.३२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.

कोयना धरणाचेपाणीवाटप कृष्णा लवादानुसार १ जून ते ३१ मे या कालावधीत तांत्रिक वर्षाचे कामकाज चालते. यामध्ये ६७.५० टीएमसी पाणी वीजनिर्मितीस व उर्वरित सिंचनासाठी वापरले जाते. चालूवर्षी ६७.५० आरक्षित पाणीसाठ्याची मर्यादा ओलांडत तब्बल ८२.६४ टीएमसी पाण्याचा वापर पश्चिमेला वीजनिर्मितीसाठी करण्यात आला.सन २०२१-२२ या तांत्रिक वर्षात सुरुवातीला १ जून २०२१ रोजी धरणात २९.२७ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. गतवर्षी काही दिवस ढगफुटीसदृश पाऊस व वर्षभरातील पावसाने तब्बल १६० टीएमसी अशी विक्रमी पाण्याची आवक झाली असून, ती धरणाच्या साठवण क्षमतेच्या दीडपट होती. यामधील पूरस्थितीत सहा वक्री दरवाजांतून ४६.४६ टीएमसी व पायथा वीजगृहातून ७.८४ टीएमसी, तसेच सिंचनासाठी पायथा वीजगृहातून २१.७० टीएमसी, नदी विमोचकातून १.१८ टीएमसी, गळती ०.०२६ टीएमसी असे पूर्वेला एकूण ७७.२० टीएमसी पाणी सोडण्यात आले.तसेच पश्चिमेला वीजनिर्मितीसाठी ८२.६४ टीएमसी पाण्याचा वापर केला. पायथा वीजगृहातून सिंचन व पूर काळात सोडलेल्या २९.५६ टीएमसी पाण्यापासून १२९.९० दशलक्ष युनिट वीजनिर्मिती करण्यात आली. पश्चिमेकडील चार टप्प्यांतून ३७४१ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती केली. या तांत्रिक वर्षात एकूण ३८७०.९० दशलक्ष युनिटची वीजनिर्मिती कोयना जलविद्युत प्रकल्पातून झाली आहे.

दीड महिना पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक...

१०५ टीएमसी क्षमता असलेल्या शिवसागर जलाशयात सध्या २१.३२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून, मृतसाठा ५.१२ टीएमसी वगळता १६.२० टीएमसी पाणीसाठा आहे. गतवर्षी हाच पाणीसाठा २९.२७ टीएमसी इतका होता गतवर्षीच्या तांत्रिक वर्षांची तुलना केली असता, पाणीसाठा कमी आहे. मात्र सध्या सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी सुमारे दीड महिना पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे.

कोळशाच्या तुटवड्यावर कोयनेचा आधार...राज्यात कोळशाच्या तुटवड्यामुळे वीजनिर्मिती अडचणीत आली होती. राज्याची विजेची गरज भागविण्यासाठी जलसंपदा विभागाने कोयनेला अतिरिक्त १५ टीएमसी पाण्याचा वापर वीजनिर्मितीसाठी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यामुळे राज्याचा वीजनिर्मितीचा भार कमी होऊन अनेक जिल्हे प्रकाशमान झाले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKoyana Damकोयना धरणelectricityवीजWaterपाणी