शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

Lok Sabha Election 2019 १०३ पैकी तब्बल ७६ जणांचे डिपॉझिट निवडणुकीत जप्त...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 23:08 IST

सातारा : सातारा लोकसभा मतदार संघाचे नेतृत्व महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्याबरोबरच क्रांतिसिंह नाना पाटील, किसन वीर आदींनी केले ...

सातारा : सातारा लोकसभा मतदार संघाचे नेतृत्व महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्याबरोबरच क्रांतिसिंह नाना पाटील, किसन वीर आदींनी केले असून, गेल्या १३ निवडणुकींत १०३ उमेदवारांनी निवडणूक लढवून नशीब अजमावले. त्यापैकी तब्बल ७६ जणांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.१९९५१ मध्ये सातारा उत्तर मतदार संघातून चौघेजण निवडणुकीत उभे राहिले होते. त्यापैकी एकाचे डिपॉझिट जप्त झाले. १९५७ ला सातारा मतदारसंघ झाला, त्यावेळी कम्युनिस्ट पार्टीचे उमेदवार क्रांतिसिंह नाना पाटील यांनी ६५.४२ टक्के मते घेत विजय मिळविला होता. १९६७ ला प्रथमच यशवंतराव चव्हाण हे निवडणूक रिंगणात उतरले होते. त्यांच्याविरोधात दोन उमेदवार उभे होते. त्यापैकी एकाचे डिपॉझिट जप्त झाले. १९७१, ७७ आणि ८० च्या लोकसभा निवडणुकीतही चव्हाण यांनी विजय मिळवला. १९८९ च्या निवडणुकीत १३ उमेदवार होते. त्यामध्ये काँग्रेसचे प्रतापराव भोसले यांनी तब्बल ८१.९४ टक्के मते घेत १२ जणांचे डिपॉझिट जप्त केले.२०१४ च्या मोदी लाटेत उदयनराजे भोसले यांच्याह १८ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी १७ जणांचे डिपॉझिट जप्त झाले. निवडणुकीत डिपॉझिट जप्त होणाऱ्यांची ही संख्या सर्वाधिक ठरली.निवडणूक एकूण डिपॉझिटवर्ष उमेदवार जप्त झालेले१९६७ ३ ११९७१ ३ ११९७७ ४ २१९८० ८ ६१९८४ ८ ६१९८९ १३ १२१९९१ १० ८१९९६ १६ १३१९९८ २ ०१९९९ ६ ३२००४ ६ ४२००९ ५ ३२०१४ १९ १७एकूण १०३ ७६डिपॉझिट वाचविण्यासाठी किती मते लागतात?एखाद्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होणार की नाही, हे त्याला मिळालेली मते आणि एकूण वैध मते यांच्या प्रमाणावर अवलंबून असते. कोणत्याही उमेदवाराला एकूण वैध मतांच्या किमान १६ टक्के मते मिळवावी लागतात. तेवढी मिळाली नाही तर त्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक