शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

येरळेच्या पुरामुळे वसगडे बंधारा झाला ओव्हर फ्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 19:27 IST

dam, sangli ,rain, railway दोन दिवस झालेल्या परतीच्या संतत धार व मुसळधार पावसामुळे पलूस व मिरज तालुक्याच्या सिमेवर असणारा वसगडे येथील बंधारा ओव्हर फ्लो झाला आहे.ब्रिटिश कालीन रेल्वे पूलाला होणारा संभाव्य धोक्याची शक्यता ओळखून रेल्वे प्रशासनाने गुरुवारी मध्यरात्री पासून वाहतूक बंद ठेवली आहे.

ठळक मुद्देयेरळेच्या पुरामुळे वसगडे बंधारा झाला ओव्हर फ्लोसंभाव्य धोक्यामुळे रेल्वे वाहतूक बंद

भिलवडी- दोन दिवस झालेल्या परतीच्या संतत धार व मुसळधार पावसामुळे पलूस व मिरज तालुक्याच्या सिमेवर असणारा वसगडे येथील बंधारा ओव्हर फ्लो झाला आहे.ब्रिटिश कालीन रेल्वे पूलाला होणारा संभाव्य धोक्याची शक्यता ओळखून रेल्वे प्रशासनाने गुरुवारी मध्यरात्री पासून वाहतूक बंद ठेवली आहे.पुणे - मिरज रेल्वे मार्ग द्वारे संपूर्ण उत्तर भारत आणि मिरज ते हुबळी, हैदराबाद मार्गाने दक्षिण भारतातीला मिरज जंक्शन ला जोडणारा रेल्वेमार्गावर नांद्रे आणि वसगडे गावाच्या दरम्यान ब्रिटिश कालीन रेल्वे पूल आहे. पावसामुळे या भागातील सर्व ओढे,नाले भरून वाहू लागले असून येरळा नदीला ही मोठ्या प्रमाणात पूर आला आहे.

पाटबंधारे विभागाने वसगडे येथे असणाऱ्या कोल्हापूर पद्धतीच्या बांधाऱ्या वरील बर्गे काढून पाण्याला मार्ग दिला नाही. परिणामी बंधारा ओव्हर फलो झाला आणि वाट मिळेल तिकडे पाणी पसरू लागले आहे. येरळा नदी काठावर असणाऱ्या शेतीचे पुराच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

रेल्वे पुलाच्या बाजूला असणारा मातीचा भराव वाहून गेल्याने रेल्वे पुलाला धोका निर्माण झाला आहे. दिल्ली हून दक्षिणेत जाणाऱ्या सर्व रेल्वे एक्स्प्रेस गाड्या या पुलावरून जात असल्याने धोका नको म्हणून रेल्वेने ही वाहतुक थांबविण्याचा निर्णय घेतला आहे.

सद्या रेल्वेची सांगली, मिरज,कोल्हापूर येथून दोनशे आसपास अधिकारी कर्मचारी यांची टीम तेथे दाखल झाली असून पुलाच्या सुरक्षिततेचा अभ्यास सुरू करण्यात आला आहे. घटनास्थळाकडे जाण्यासाठी रस्ते उपलब्ध नसल्याने कामात अडचणी होत आहेत. 

टॅग्स :DamधरणSangliसांगली