शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
7
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
8
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
9
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
10
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
11
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
12
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
13
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
14
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
15
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
16
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
17
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
18
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
19
विना नंबरप्लेटच्या भरधाव पोर्शे गाडीने तरुण तरुणीला उडवले; दोघांचा जागीच मृत्यू, पुण्यातील घटना
20
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती

कष्टकरी जनतेकडे सर्वच राजकीय पक्षांचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 11:22 PM

शरद जाधव । लोकमत न्यूज नेटवर्क । सांगली : सांगली मतदारसंघातील प्रतिष्ठित-ख्यातनाम कलावंत, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते या लोकसभा निवडणुकीकडे ...

शरद जाधव । लोकमत न्यूज नेटवर्क । सांगली : सांगली मतदारसंघातील प्रतिष्ठित-ख्यातनाम कलावंत, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते या लोकसभा निवडणुकीकडे कशापद्धतीने पाहतात, त्यांच्या नजरेतून कोणते महत्त्वाचे मुद्दे चर्चिले जायला हवेत, याचा आढावा घेणारी ही मुलाखत...कामगार नेते विकास मगदूम यांच्या नजरेतून लोकसभा निवडणूकचळवळीतील कार्यकर्ते म्हणून तुम्ही सध्याच्या निवडणूक वातावरणाकडे कसे पाहता?निवडणुकांमुळे सर्वसामान्यांच्या जीवनावर काहीच परिणाम होत नाही. कोणताही पक्ष असला तरी त्यांना विकास म्हणजे केवळ रस्ते, इमारती बांधणे एवढाच वाटत आहे. याउलट जीवनमान उंचाविण्याकडे कोणीच लक्ष देत नाही. देशात ४२ कोटींच्या वर असणाऱ्या कष्टकरी जनतेकडे कोणी लक्ष देत नाही. समाजातील आवश्यक प्रश्न बाजूला पडले आहेत.लोकसभा निवडणुकीत कोणते महत्त्वाचे मुद्दे असायला हवेत?सकल राष्टÑीय उत्पादनात ६५ टक्के योगदान असणाºया कष्टकरी जनतेला सामाजिक सुरक्षा मिळत नाही. काम करत आहे तोवरच तुटपुंजे उत्पन्न. मात्र, थकल्यानंतर त्यांच्या अन्न, औषधांचीही आबाळ होताना दिसते. संविधानानुसार जसे सन्मानाने जगता आले पाहिजे, तसेच सन्मानाने मरणही आले पाहिजे. असा दिलासा देणारा मुद्दा कोणीही विचारात घेत नाही. शेतकऱ्यांनाही केवळ कर्जमाफी न देता त्यांना वेळेवर पुरेसे पाणी व वीज उपलब्ध करून दिल्यास कर्जमाफीची वेळच येणार नाही.तुमच्या क्षेत्राशी निगडित मुद्द्यांना राजकीय पक्ष किती महत्त्व देतात?स्वातंत्र्यापासूनच कामगारवर्ग आपल्या हक्कासाठी लढत आहे. १९९१ च्या उदारीकरणाच्या धोरणानंतर संघटित, असंघटित क्षेत्रातील कामगार, प्रशासकीय वर्ग सोडला, तर चळवळीला भवितव्य उरलेले नाही. अनेक कामगारांना साप्ताहिक सुटी नाही, १३ ते १४ तास काम करावे लागते. विशेष म्हणजे देशात संख्येने बहुसंख्य असलेल्या कष्टकरी जनतेच्या प्रश्नांवर एकही राजकीय पक्ष बोलत नाही. त्यांनी कष्टकरी जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य द्यायला हवे.नवीन मतदारांनाकाय आवाहन कराल?नवमतदारांनी आमिषाला बळी न पडता निर्भिडपणे मतदान करण्यास पुढे यावे. राजकीय व्यवस्थेविरोधातील आपला रोष व्यक्त करण्यासाठी पाच वर्षांतून एकदा संधी मिळते. ही संधी तरूणांनी वाया घालवू नये.