शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

खोकी कुठली? आम्हाला पेटीही बघायला मिळाली नाही! - आमदार शहाजीबापू पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2022 16:53 IST

राजकारणात शरद पवार मोठे नेते असले तरी या देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, इंदिरा गांधी व अटलबिहारी वाजपेयी यांचाही पराभव झाला होता. त्यामुळे निवडणुकीत कोणाला निवडायचे, हे जनता ठरवत असते.

मिरज : राज्यात राजकीय क्रांती घडल्याने अस्वस्थ झालेले महाविकास आघाडीचे नेते आमच्यावर टीका करत आहेत. आम्हाला पेटीही बघायला मिळाली नाही, मात्र विरोधक खोकी मिळाल्याचे सांगत आहेत. ठाकरे गटातील आणखी काही आमदार दसरा मेळाव्यात शिंदे गटात येण्याची शक्यता आहे, असा दावा आमदार शहाजीबापू पाटील यांनी केला.

मिरजेत वीर शिवा काशीद प्रवेशद्वाराचे उद्घाटन व गणेश तलाव येथे ७१ फुटी भगव्या ध्वजाचे अनावरण कामगारमंत्री सुरेश खाडे व आमदार पाटील यांच्या हस्ते बुधवारी झाले. यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले की, ठाकरे व शिंदे सरकारमध्ये जमीन-अस्मानाचा फरक असून, मुख्यमंत्री शिंदे गतीने कामे करत आहेत. राजकारणात शरद पवार मोठे नेते असले तरी या देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, इंदिरा गांधी व अटलबिहारी वाजपेयी यांचाही पराभव झाला होता. त्यामुळे निवडणुकीत कोणाला निवडायचे, हे जनता ठरवत असते.

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील असताना, शरद पवारांना एक निवडणूक फार घासली होती, हेसुद्धा विसरता येणार नाही. यावेळी कामगारमंत्री खाडे व वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांचेही भाषण झाले. मिरजेत गणेश तलाव येथे जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या ७१ फुटी भगव्या ध्वजाचे अनावरण व मंगळवार पेठेत माळी गल्लीत प्रतिशिवाजी वीररत्न शिवा काशीद प्रवेशद्वाराचे उद्घाटन यावेळी करण्यात आले.

यावेळी भाजप नेते मकरंद देशपांडे, सुरेश आवटी, सभापती निरंजन आवटी, नगरसेवक संदीप आवटी, मोहन वनखंडे, गणेश माळी, नगरसेविका अनिता वनखंडे उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारण