शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

नवाब मालिकांना अडचणीत आणायचे नाही, प्रकृतीकडे लक्ष देणे गरजेचे; जयंत पाटील यांचं विधान

By अविनाश कोळी | Updated: August 16, 2023 22:22 IST

नवाब मलिक यांना प्रकृतीच्या कारणास्तव जामीन मिळाला आहे. मात्र, मलिक हे तुरुंगात असताना राष्ट्रवादीचे दोन गट झाले.

मिरज : नवाब मलिक यांचा जामीन झाल्यानंतर अजित पवार गटाचे काही नेते मलिक यांना भेटल्याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सावध प्रतिक्रिया दिली. नवाब मलिक यांना राजकारणात अडचणीत आणायचे नाही. त्यामुळे आम्ही त्यांना सध्या तरी कोणत्याही स्वरूपाची तसदी देणार नाही. त्यांची सुटका झाल्याचे आम्हाला समाधान आहे. त्यांच्या प्रकृतीला आधी प्राधान्य व त्यानंतर राजकारणाचे पाहू, असे ते म्हणाले.

नवाब मलिक यांना प्रकृतीच्या कारणास्तव जामीन मिळाला आहे. मात्र, मलिक हे तुरुंगात असताना राष्ट्रवादीचे दोन गट झाले. जामीन मिळाल्यानंतर ते शरद पवार की अजित पवार गटात जाणार याची उत्सुकता आहे. याबाबत जयंत पाटील यांना विचारले असता, त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली. विश्रांती घेणाऱ्या मलिक यांना आम्हाला राजकीयदृष्ट्या अडचणीत आणायचे नाही. त्यामुळे आम्ही त्यांना सध्या तरी तसदी देणार नाही. त्यांची सुटका झाली याचे आम्हाला समाधान आहे, असे जयंत पाटील सांगितले. सुप्रिया सुळे यांनीही नवाब मलिक यांची भेट घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :nawab malikनवाब मलिकJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेस