शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
4
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
5
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
6
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
8
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
9
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
10
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
11
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
12
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
13
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
14
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
15
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
16
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
17
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
18
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
19
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
20
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल

नवाब मालिकांना अडचणीत आणायचे नाही, प्रकृतीकडे लक्ष देणे गरजेचे; जयंत पाटील यांचं विधान

By अविनाश कोळी | Updated: August 16, 2023 22:22 IST

नवाब मलिक यांना प्रकृतीच्या कारणास्तव जामीन मिळाला आहे. मात्र, मलिक हे तुरुंगात असताना राष्ट्रवादीचे दोन गट झाले.

मिरज : नवाब मलिक यांचा जामीन झाल्यानंतर अजित पवार गटाचे काही नेते मलिक यांना भेटल्याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सावध प्रतिक्रिया दिली. नवाब मलिक यांना राजकारणात अडचणीत आणायचे नाही. त्यामुळे आम्ही त्यांना सध्या तरी कोणत्याही स्वरूपाची तसदी देणार नाही. त्यांची सुटका झाल्याचे आम्हाला समाधान आहे. त्यांच्या प्रकृतीला आधी प्राधान्य व त्यानंतर राजकारणाचे पाहू, असे ते म्हणाले.

नवाब मलिक यांना प्रकृतीच्या कारणास्तव जामीन मिळाला आहे. मात्र, मलिक हे तुरुंगात असताना राष्ट्रवादीचे दोन गट झाले. जामीन मिळाल्यानंतर ते शरद पवार की अजित पवार गटात जाणार याची उत्सुकता आहे. याबाबत जयंत पाटील यांना विचारले असता, त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली. विश्रांती घेणाऱ्या मलिक यांना आम्हाला राजकीयदृष्ट्या अडचणीत आणायचे नाही. त्यामुळे आम्ही त्यांना सध्या तरी तसदी देणार नाही. त्यांची सुटका झाली याचे आम्हाला समाधान आहे, असे जयंत पाटील सांगितले. सुप्रिया सुळे यांनीही नवाब मलिक यांची भेट घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :nawab malikनवाब मलिकJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेस