शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
4
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
5
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
8
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
9
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
10
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
11
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
12
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
13
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
14
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
15
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
16
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
17
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
18
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
20
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक

सांगली जिल्ह्यात मेघगर्जेनसह अवकाळी पाऊस; रब्बी पिकांना फायदा, द्राक्ष, डाळिंब उत्पादकांना फटका

By अशोक डोंबाळे | Updated: November 8, 2023 11:23 IST

ऊस पट्ट्यात तोडी थांबल्याने साखर कारखान्यांचे गाळप ठप्प 

सांगली : जिल्ह्यात आज, बुधवारी सकाळी मेघगर्जेनसह झालेल्या अवकाळी पावसाचा द्राक्ष, डाळिंब बागांना सर्वाधिक फटका बसला. जोरदार झालेल्या पावसामुळे ऊस तोडी थांबल्या असून साखर कारखान्यांचे गाळप ठप्प झाले आहे. यापावसामुळे रब्बी पिंकाना मात्र दिलासा मिळाला आहे. वाळवा तालुक्यातील कुरळप परिसराला सकाळपासूनच पावसाने झोडपले. यामुळे ऊसतोड मजुरांसह शेतकऱ्यांची दैना उडाली. विजांचा कडकडाट, मेघगर्जेनसह आष्टा, इस्लामपूर, पेठ परिसरात जोरदार पाऊस झाला. पलुस, कडेगाव, मिरज, तासगाव, खानापूर, जत, कवठेमहांकाळ तालुक्यातही जोरदार पावसाने हजेरी लावली. आटपाडी तालुक्यात जोरदार पावसामुळे ज्वारी, मका किंवा इतर रब्बी पिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र डाळिंब उत्पादक शेतकर्‍यांचे पावसाने मोठे नुकसान होणार आहे. अनेक शेतकर्‍यांचे डाळिंब विक्रीसाठी जाणार होते. काहींचा पहिला तोडा झाला असून दुसरा तोडा होणार होता.  मात्र अचानक ढगाळ वातावरणासह पावसाने लावलेली हजेरी यामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी चिंतेत आहे.कुजव्या, भुरीचा फैलाव वाढणार बुधवारी पावसाने लावलेल्या हजेरीने डाळींब बागांमध्ये फळ झाडांनाच राहिली आहेत. परिणामी फळांना कुजवा रोग लागण्याची दाट शक्यता आहे. द्राक्ष बागांमध्ये भुरी रोगाचा फैलाव वाढणार आहे.

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊस