शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
2
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
3
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
4
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
5
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
6
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
7
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
8
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
9
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
10
खासदार प्रिया सरोज आणि क्रिकेटर रिंकू सिंह यांच्या लग्नाची तारीख टळली; समोर आलं मोठं कारण...
11
धारावीतील २४९ पैकी १६१ बांधकामे पात्र, पहिली यादी जाहीर; अपात्र लोकांना ५ जुलैपर्यंत संधी
12
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
13
सोहेलसोबत पळून जाऊन केलेलं लग्न, मग २४ वर्षांनी का झाला घटस्फोट? सीमा सजदेहने सांगितलं खरं कारण
14
कसली भारी दिसत्येय 'सैराट'मधील परश्याचा मित्र 'लंगड्या'ची गर्लफ्रेंड, सौंदर्यात नायिकांनाही देते टक्कर!
15
ठाणे: आणखी २ इमारतींवर हातोडा, मुंब्रा-शीळच्या बेकायदा इमारतींमधील रहिवासी रस्त्यावर
16
मध्य पूर्वेतील तणाव, हिंडगनबर्गचे आरोप अन् धारावी प्रकल्प; गौतम अदानी स्पष्टच बोलले
17
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
18
इराण-इस्रायल युद्धबंदीमुळे बाजार 'रॉकेट'; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
19
कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार
20
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?

सांगली जिल्ह्यात मेघगर्जेनसह अवकाळी पाऊस; रब्बी पिकांना फायदा, द्राक्ष, डाळिंब उत्पादकांना फटका

By अशोक डोंबाळे | Updated: November 8, 2023 11:23 IST

ऊस पट्ट्यात तोडी थांबल्याने साखर कारखान्यांचे गाळप ठप्प 

सांगली : जिल्ह्यात आज, बुधवारी सकाळी मेघगर्जेनसह झालेल्या अवकाळी पावसाचा द्राक्ष, डाळिंब बागांना सर्वाधिक फटका बसला. जोरदार झालेल्या पावसामुळे ऊस तोडी थांबल्या असून साखर कारखान्यांचे गाळप ठप्प झाले आहे. यापावसामुळे रब्बी पिंकाना मात्र दिलासा मिळाला आहे. वाळवा तालुक्यातील कुरळप परिसराला सकाळपासूनच पावसाने झोडपले. यामुळे ऊसतोड मजुरांसह शेतकऱ्यांची दैना उडाली. विजांचा कडकडाट, मेघगर्जेनसह आष्टा, इस्लामपूर, पेठ परिसरात जोरदार पाऊस झाला. पलुस, कडेगाव, मिरज, तासगाव, खानापूर, जत, कवठेमहांकाळ तालुक्यातही जोरदार पावसाने हजेरी लावली. आटपाडी तालुक्यात जोरदार पावसामुळे ज्वारी, मका किंवा इतर रब्बी पिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र डाळिंब उत्पादक शेतकर्‍यांचे पावसाने मोठे नुकसान होणार आहे. अनेक शेतकर्‍यांचे डाळिंब विक्रीसाठी जाणार होते. काहींचा पहिला तोडा झाला असून दुसरा तोडा होणार होता.  मात्र अचानक ढगाळ वातावरणासह पावसाने लावलेली हजेरी यामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी चिंतेत आहे.कुजव्या, भुरीचा फैलाव वाढणार बुधवारी पावसाने लावलेल्या हजेरीने डाळींब बागांमध्ये फळ झाडांनाच राहिली आहेत. परिणामी फळांना कुजवा रोग लागण्याची दाट शक्यता आहे. द्राक्ष बागांमध्ये भुरी रोगाचा फैलाव वाढणार आहे.

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊस