शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
2
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
3
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
4
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
5
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
6
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
7
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
8
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
9
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
10
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
11
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
12
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
13
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
14
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
15
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
16
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
17
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
18
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
19
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
20
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!

तलावात कृषीपंप सोडताना विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू, सांगलीतील आटपाडीत घडली दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 14:17 IST

जेवणानंतर अनिकेतसोबत फिरायला म्हणून शेताकडे गेले आणि दुर्घटनेत त्यांना जीव गमवावा लागला

आटपाडी : येथील तलावातून पाणी उपशासाठी कृषीपंप सोडण्यासाठी गेलेल्या दोघा शेतकऱ्यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. गुरुवारी (दि. २०) दुपारी तीन वाजता ही घटना घडली. अनिकेत अमृत विभूते (वय २७, रा. माडगुळे, ता. आटपाडी) आणि त्याच्या मावशीचे पती विलास मारुती गुळदगड (४७, रा. शेवते, ता. पंढरपूर) अशी मृतांची नावे आहेत.आटपाडी शहराच्या पश्चिमेकडील तलावामध्ये हा प्रकार घडला. विभूतेची माडगुळे येथे शेती आहे. त्यासाठी आटपाडी तलावातून १२ किलोमीटरची पाइपलाइन करून पाणी नेले आहे. तराफ्याद्वारे विद्युतपंप पाण्यात सोडला आहे. गुरुवारी दुपारी अनिकेत व त्याच्या मावशीचे पती विलास दोघेही तलावाकडे गेले होते. तलावातील पाणीपातळी खालावल्याने पंप बाहेर आल्याचे दिसले. तो आणखी खाली सोडण्यासाठी दोघेही पाण्यात उतरले. यावेळी वायर शॉर्ट होऊन वीजप्रवाह पाण्यात उतरला होता. त्यामुळे दोघांनाही विजेचा जोरदार धक्का बसला. त्यांचा जागीच मृत्यू झाला. तलावाजवळच्या काही लोकांनी ही घटना पाहिली.काही अंतरावर असलेल्या तडवळेचे सरपंच जितेंद्र गिड्डे, दादासाहेब मरगळे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. वीजप्रवाह बंद करून दोघांनाही तलावातून बाहेर काढले. आटपाडी ग्रामीण रुग्णालयात नेले, पण उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच माडगुळे येथील नागरिकांनी रुग्णालयात गर्दी केली होती.

सकाळीच माडगुळेला आले अन्...अनिकेत विभूते अविवाहित होता. विलास गुळदगड गुरुवारीच शेवते येथून माडगुळेला आले होते. दुपारी जेवणानंतर अनिकेतसोबत फिरायला म्हणून शेताकडे गेले आणि दुर्घटनेत त्यांना जीव गमवावा लागला. दोघांच्या मृत्यूने कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

टॅग्स :SangliसांगलीelectricityवीजDeathमृत्यू