शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

सांगली जिल्ह्यात खरिपाचे अडीच लाख हेक्टर क्षेत्र, पेरणी केवळ ५५ हजार ९९६ हेक्टर क्षेत्रावर

By अशोक डोंबाळे | Updated: July 22, 2023 18:16 IST

उर्वरित ७८.१३ टक्के क्षेत्र पडूनच असल्यामुळे खरीप धोक्यात

सांगली : जिल्ह्यात खरिपाचे दोन लाख ५५ हजार ९८४ हेक्टर क्षेत्र असून यापैकी केवळ ५५ हजार ९९६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. २२ जुलैपर्यंत २१.८७ टक्के पेरणी झाली आहे. उर्वरित ७८.१३ क्षेत्रावर ती झालीच नाही. पेरलेल्या क्षेत्रातील पीक वाळून गेल्यावर पाऊस असल्यामुळे तेथेही दुबार पेरणीचे संकट आहे.जिल्ह्यात सर्वसाधारणपणे १५ जूनपासून खरीप पेरण्यांना सुरुवात होऊन जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत १०० टक्के पेरण्या पूर्ण होत असत; पण यावर्षी जून महिन्यात काहीच पाऊस न झाल्यामुळे खरीप पेरण्या पूर्णत: ठप्प झाल्या. जुलै संपण्यास आठवडा राहिला असताना केवळ २१.८७ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. उर्वरित ७८.१३ टक्के क्षेत्र पडूनच असल्यामुळे खरीप धोक्यात असल्याचे चित्र आहे.कडधान्याची ४.१ टक्के पेरणी झाली आहे. ज्वारीचे २६ हजार ८७०३ हेक्टर क्षेत्र असून ३४५६.५ हेक्टरवर म्हणजे १२.८२ टक्के पेरणी झाली आहे. बाजरीचे ५४ हजार २३०.४ हेक्टर क्षेत्र असून ३६०२.७ हेक्टरवर म्हणजे ६.६४ टक्के पेरणी झाली आहे. मक्याचीही केवळ १५.५९ टक्के पेरणी झाली आहे.

भाताची ८५.८३ टक्के लागणखरीप हंगामात भात पिकाचे १४ हजार २७५.८ हेक्टर क्षेत्र असून १२ हजार २५२.६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ती ८५.८३ टक्के आहे. शिराळा तालुक्यात पहिल्यांदाच भाताची शंभर टक्के लागण होऊ शकलेली नाही. यावरून खरीप हंगाम अडचणीत असल्याचे दिसते.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरीRainपाऊस