शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजीनामा तर द्यावाच लागेल..."; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा नवा व्हिडिओ आला समोर
2
“२५ वर्षे विधानसभेत, राजीनामा देण्यासारखे घडले काय?”; माणिकराव कोकाटे विरोधकांवर बरसले
3
"राज्याला भिकारी म्हणून त्यांनी कळस गाठलाय"; कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांना विनंती
4
'सभागृहाचं कामकाज संपलं होतं, हे विधान धडधडीत खोटं'; रोहित पवारांनी कोकाटेंचे आणखी दोन व्हिडीओ केले पोस्ट
5
'मी बोलेन तेच...'; राज्यसभेतील 'ते' विधान आणि धनखड यांच्या बैठकीला दांडी, राजीनाम्यानंतर नड्डांनी मौन सोडलं
6
सचिनजींना भेदता आलं नव्हतं 'महाभारत'चं चक्रव्यूह, 'कोण होणार करोडपती'मध्ये दिलेलं चुकीचं उत्तर, पाहा व्हिडीओ
7
कुठे नेऊन ठेवलाय...! डोक्याला फेटा, गळ्यात हार अन् ढोलताशांचा गजर...; विधानभवनात 'राडा' करणाऱ्यांचं जंगी स्वागत
8
मुख्यमंत्री नितीश कुमारांना भारताचे उपराष्ट्रपती बनवा; भाजप आमदाराची मागणी
9
"उपराष्ट्रपतींसह अनेक भूमिकांमध्ये त्यांना..."; जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावर PM मोदींची प्रतिक्रिया
10
खुनी सोनम रघुवंशीवर लवकरच येणार चित्रपट? बॉलिवूडमधल्या 'या' टॉप अभिनेत्याची बारीक नजर
11
“मला रमी खेळताच येत नाही, दोषी असेन तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देईन”: माणिकराव कोकाटे
12
फक्त १०० रुपयांत घर तुमचं! भारतीयांसाठी 'या' देशात घर खरेदी करण्याची सुवर्णसंधी, कशी आहे ऑफर?
13
Virar: 'डिलिव्हरी बॉय'ने लिफ्टमध्येच केली लघवी; आधी दिला म्हणाला नाही, व्हिडीओ दाखवताच...
14
कास्टिंग काऊचची सुरुवात नक्की कशी होते? मराठी अभिनेत्रीने केली इंडस्ट्रीची पोलखोल
15
अखेर 'ते' ब्रिटिश लढाऊ विमान दुरुस्त झाले; केरळहून ब्रिटनच्या दिशेने रवाना
16
आईच्या अपमानाचा बदला! दहा वर्षे घेतला आरोपीचा शोध, समोर येताच केले ठार; सोशल मीडिया पोस्टमुळे सापडले
17
धनखड यांच्यानंतर आता कोण सांभाळणार कामकाज? 19 सप्टेंबरपूर्वी, नव्या उपराष्ट्रपतींची निवड होणं का आवश्यक? जाणून घ्या
18
FASTag ट्रान्सफर करणं झालं सोपं; विना टेन्शन एका बँकेतून दुसर्‍या बँकेत करू शकता शिफ्ट
19
IND vs ENG : इंग्लंडनं खेळली टीम इंडियासारखी 'चाल'; कसोटी क्रिकेटमध्ये असं पहिल्यांदाच घडलं
20
"मी लघवी स्वत:च प्यायलो, त्यांना दिली नाही म्हणून...", ट्रोल करणाऱ्यांना परेश रावल यांची सणसणीत चपराक

क्रांतिमाता लक्ष्मीबाई यांचे विचार प्रेरक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:19 IST

वाळवा : भारतीय स्वातंत्र्य लढ्यात कार्य केलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदानाचा खरा इतिहास नवीन पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे, असे प्रतिपादन हुतात्मा ...

वाळवा : भारतीय स्वातंत्र्य लढ्यात कार्य केलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदानाचा खरा इतिहास नवीन पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे, असे प्रतिपादन हुतात्मा साखर कारखाना अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी केले.

हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाच्या वतीने आयोजित क्रांतिमाता लक्ष्मीबाई नायकवडी तथा आईसाहेब यांच्या स्मृतिदिन कार्यक्रमात ते बोलत होते.

हुतात्मा विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. एस. खणदाळे, जिजामाता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका व्ही. के. चेंडके, किसान शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आनंदराव शिंदे, विश्वास मुळीक, सर्जेराव फाटक, प्रा. हाशिम वलांडकर उपस्थित होते.

नायकवडी म्हणाले, हुतात्मा संकुलाच्या निर्मितीत क्रांतिमाता लक्ष्मीबाई नायकवडी तथा आईसाहेब यांचे योगदान होते. आपण नागनाथअण्णा व आईसाहेब यांचे वारसदार आहोत. त्यांचे विचार समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी आपण प्रयत्न करूया.

प्रा. राजा माळगी म्हणाले, आईसाहेब एक ऊर्जास्रोत होत्या. आजच्या काळात संस्कार देणारी ऊर्जेची विद्यापीठे नाहीशी होत आहेत. याची खंत त्यांनी व्यक्त केली.

प्रा. एस. आर. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. एम. जी. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. श्रीधर कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. आर. एन. मुल्ला व एस. व्ही. पाटील यांनी संयोजन केले.