शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
6
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
7
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
8
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
9
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
10
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
11
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
12
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
13
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
14
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
15
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
16
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
17
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
18
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
19
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
20
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा

लोकशाहीची गळचेपी करणाऱ्यांना झुकवावे, अदित्य ठाकरेंनी केलं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2024 11:29 IST

इस्लामपूर : मुघल व औरंगजेबाने वाकडी नजर केली, त्याला महाराष्ट्राने झुकवले आहे. त्यामुळे येत्या काळात राज्यातील जनतेला अशीच भूमिका ...

इस्लामपूर : मुघल व औरंगजेबाने वाकडी नजर केली, त्याला महाराष्ट्राने झुकवले आहे. त्यामुळे येत्या काळात राज्यातील जनतेला अशीच भूमिका घेत लोकशाहीची गळचेपी करणाऱ्यांना झुकविण्याचे काम करावे लागणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आघाडीतील सर्वांना सोबत घेत महाराष्ट्रासाठी लढणार आहेत. त्यासाठी जनतेने शिवसेनेला साथ द्यावी, असे आवाहन युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.इस्लामपूरजवळील वाघवाडी फाटा येथे शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांशी आदित्य ठाकरे यांनी बुधवारी संवाद साधला. यावेळी खासदार अनिल देसाई, संपर्कप्रमुख नितीन बाणुगडे-पाटील, अरुण दुधवडकर, माजी आमदार उल्हास पाटील, सांगली जिल्हाप्रमुख अभिजित पाटील, संजय विभुते, उपजिल्हाप्रमुख शकील सय्यद यांची प्रमुख उपस्थिती होती.ठाकरे म्हणाले, राज्यातील मिंधे-भाजप सरकार हे घटनाबाह्य असून ते गद्दारांचे, पक्ष फोडणारांचे, चोरांचे आहे. हे सरकार मी मानत नाही. ती राजवट आहे. या सरकारच्या काळात जातीय दंगलीमध्ये वाढ झाली आहे. जाती-जातीत भांडणे लावून तेढ निर्माण केली जात आहे. या राजवटीकडून घाणेरडे राजकारण सुरू आहे. ते बदलायचे आहे. उद्धव ठाकरे सरकारच्या काळात एकही जातीय दंगल झाली नाही. राज्य पुढे जात होते. यांच्या काळात मात्र राज्य पिछाडीवर गेले आहे.

टॅग्स :SangliसांगलीShiv SenaशिवसेनाAditya Thackreyआदित्य ठाकरे