शहरं
Join us  
Trending Stories
1
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
2
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
3
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
4
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
5
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
6
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
7
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
8
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
9
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
10
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
11
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
12
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
13
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
14
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
15
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
16
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
17
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
18
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
19
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
20
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर अंकुश ठेवण्याची गरज, तस्करांना मिळतेय अभय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 14:39 IST

मिरज-म्हैसाळ हा कर्नाटकात जाणार महत्त्वाचा रस्ता. मिरज ग्रामीण पोलीसांनी यावर अंकुश ठेवण्याची गरज.

म्हैसाळ : सुशांत घोरपडे महात्मा गांधी पोलीस व वनविभागाने एकत्रितरीत्या स्टिंग आँपरेशन करत तब्बल अडीच कोटी रूपयाची होणारी रक्तचंदनाची तस्करी पकडत कारवाई केली. त्यानिमित्ताने पुन्हा एकदा महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर होणाऱ्या तस्करी बद्दल प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. मिरज ग्रामीण पोलीसांनी यावर अंकुश ठेवण्याची गरज आहे.मिरज-म्हैसाळ हा कर्नाटकात जाणार महत्त्वाचा रस्ता म्हणून ओळखला जातो. या मार्गावरून दररोज हजारो वाहने प्रवास करीत असतात. या दरम्यान कर्नाटक पोलिसांनी तपासणीसाठी चेक पोस्ट उभा केले आहे. येथे महाराष्ट्रातून येणाऱ्या संशयित वाहनांची तपासणी केली जाते. मात्र महाराष्ट्र दरवाजे खुले असल्याने किंबहुना येथे महाराष्ट्र पोलिसांच्या वतीने कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनांची तपासणी केली जात नसल्याने खुलेआम पणे वाहतूक केली जाते. 

रात्रीच्या वेळी चंदन, गुटखा, शस्त्रे यांची तस्करी राजरोसपणे होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. सांगली जिल्ह्यात एखादा मोठा गुन्हा, खुन असे प्रकार झाल्यास सीमेवर महाराष्ट्र पोलिसांकडून नाकाबंदी किंवा तंबू मारून तपासणी केली जाते. परत एखादा गुन्हा घडला किंवा आंदोलन असले की मगच पुन्हा पोलिसांचा फौज फाटा सीमेवर तैन्यात करण्यात येतो.त्यामुळे या मार्गावरून अवैद्य व्यवसाय करणारे, तस्करी करणारे वाहनधारक यांची चलती वाढली आहे. याचाच फायदा घेऊन अवैध तस्करी करणारे मध्यरात्री तस्करी करत आहेत. महाराष्ट्र पोलीसांनी कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येक गाडीवर करडी नजर ठेवल्यास अनेक बाबी समोर येतील...तर अनेक गुन्हे उघडकीस येतील

महाराष्ट्र -कर्नाटक सीमेवर कर्नाटकातून अनेक गाड्या रात्री प्रवास करतात. या गाड्यावर मिरज ग्रामीण पोलीसांची करडी नजर असणे गरजेचे आहे. कर्नाटकातून येणाऱ्या गाड्याची तपासणी केल्यास अनेक गुन्हे उघडकीस येतील.कारवाई होणे गरजेचे 

रात्रीच्या वेळी प्रवास करताना अनेक वाहनधारक मद्यप्राशन करून भरधाव वेगाने गाडी चालवतात. त्यामुळे रात्रीच्या पेंट्रोलींग ला अशा चालकावर कारवाई होणे गरजेचे आहे.दुचाकी चोरट्यांची टोळी सक्रियमहाराष्ट्र -कर्नाटक सीमेचा फायदा घेत या भागात महाराष्ट्रतून-कर्नाटकात व कर्नाटकातून महाराष्ट्रात दुचाकी चोरट्यांनी या पूर्वी ही धुमाकूळ घातला आहे.अशा किती चोरट्याच्या वर कारवाई झाली हे तपासणे गरजेचे आहे.

टॅग्स :SangliसांगलीSmugglingतस्करीKarnatakकर्नाटक