शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

शेतीच्या पाण्यासाठी ग्रामस्थांचा चक्क ताकारी योजनेच्या कालव्यात ठिय्या, कालव्यातच राहण्याचा निर्धार

By श्रीनिवास नागे | Updated: June 7, 2023 17:18 IST

ताकारी योजनेच्या पाण्याचे आवर्तन सुरू आहे; परंतु त्याचे पाणी पुणदी तलावात सोडले नाही.

तासगाव (सांगली) : पुणदी (ता. तासगाव) येथील तलावात ताकारी उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडावे, यासह अन्य मागण्यांसाठी पुणदीच्या ग्रामस्थांनी बुधवारपासून अनोखे आंदोलन सुरू केले आहे. ताकारीच्या वाहत्या कालव्यामध्ये उतरून ठिय्या मारला असून, मागण्या मान्य होईपर्यंत कालव्यातच राहण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी केला आहे.ताकारी योजनेच्या पाण्याचे आवर्तन सुरू आहे; परंतु त्याचे पाणी पुणदी तलावात सोडले नाही. सध्या तलावात पाणीसाठा अल्प असून, पिके धोक्यात आली आहेत. शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. गावाच्या परिसरात असणाऱ्या सर्व वितरिकांना वेल्डिंग केले आहे. योजनेच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या अन्य गावांत मोठ्या प्रमाणात थकबाकी असताना त्यांना पाणी दिले जाते. मात्र, आमच्यावर नेहमी दुजाभाव केला जात आहे, असा येथील ग्रामस्थांचा आरोप आहे. त्यामुळे त्यांनी ताकरीच्या पाण्यात मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे.तलावात ३० एमसीएफटी पाणी सोडा, नियमबाह्य दंड रद्द करा, गावाशी सूडबुद्धीने वागणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, या प्रमुख मागण्यांसाठी पुणदीतील ग्रामस्थांनी ताकारी योजनेच्या वाहत्या कालव्यामध्ये ठिय्या मारला आहे. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती रवींद्र पाटील यांच्यासह ग्रामस्थ आंदोलनात सहभागी झाले आहेत.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीFarmerशेतकरी