शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
2
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
3
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
4
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
5
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
6
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
7
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
8
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
9
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
10
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
11
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
12
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
13
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
14
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
15
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
16
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
17
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...
18
४०% पार्ट्स होणार स्वस्त! सर्व्हिसिंगच्या बिलातही दिलासा; GST कपातीनंतर सोपा होणार कार-बाईकचा मेंटेनन्स
19
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
20
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप

रिक्षा संघटनांच्या राज्यस्तरीय परिषदचे पनवेल येथे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:29 IST

सांगली : स्वाभिमानी रिक्षा मंचाने राज्यातील ऑटोरिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींची दोनदिवसीय राज्यस्तरीय परिषद नवी मुंबईत पनवेल येथे आयोजित केली आहे. ...

सांगली : स्वाभिमानी रिक्षा मंचाने राज्यातील ऑटोरिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींची दोनदिवसीय राज्यस्तरीय परिषद नवी मुंबईत पनवेल येथे आयोजित केली आहे. २५ व २६ सप्टेंबर रोजी श्री. संत सावंता माळी सभागृहात ती होईल. ३६ जिल्ह्यांतील रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

महाराष्ट्रात प्रथमच रिक्षाचालकांची अशी परिषद होत आहे. रिक्षाचालकांसाठी जाहीर झालेल्या कल्याण मंडळाची त्वरित अंमलबजावणी करावी, रिक्षाचालकांच्या प्रतिनिधीला विधान परिषदेत प्रतिनिधित्व मिळावे, रिक्षांचे खुले परवाने तत्काळ बंद करावेत, वाढलेली संख्या लक्षात घेऊन प्रत्येक शहरात नवे थांबे निर्माण करून द्यावेत, कागदपत्रांना ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ द्यावी अशा मागण्यांवर परिषदेत विचारमंथन होईल.

परिषदेच्या पूर्वतयारीसाठी सांगलीत रिक्षाचालकांची बैठक झाली, यावेळी जिल्हाध्यक्ष महेश चौगुले, राजू रसाळ, बाळू खतीब, तुषार मोहिते, अरिफ शेख, बंडू तोडकर, सलीम मलिदवाले, मोहसीन पठाण, अमीन मुल्ला, सुहास कांबळे, बाबासाहेब चव्हाण आदी उपस्थित होते.