शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

सांगली जिल्ह्यात साडेसहा टक्क्याने वीज गळतीमध्ये घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 23:29 IST

तीन वर्षात जिल्ह्यातील वीज गळती साडेसहा टक्क्याने कमी झाली आहे. सांगली शहर विभागाची वीज गळती मात्र १.६ टक्क्याने वाढली आहे.

ठळक मुद्दे१.६ टक्के गळती वाढली : महावितरणकडून उपाययोजना

सांगली : तीन वर्षात जिल्ह्यातील वीज गळती साडेसहा टक्क्याने कमी झाली आहे. सांगली शहर विभागाची वीज गळती मात्र १.६ टक्क्याने वाढली आहे. उर्वरित चारही विभागातील वीज गळती कमी झाल्याचे महावितरणच्या आकडेवारीवरुन दिसत आहे. प्रत्यक्षात वीज गळती कमी होत असतानाही ग्राहकांवरील इंधन अधिभार मात्र वाढतच आहे.

महावितरणकडून दरवर्षी वीज गळती आणि चोरीचा आढावा घेण्यात येतो. जिल्ह्यात मूलभूत सुविधांसाठी पुरेसा निधी मिळाला नाही. जिल्ह्यात विद्युत बिलाची वसुली राज्यात सर्वाधिक असतानाही निधी मात्र तुटपुंजा मिळतो. त्यामुळे जिल्ह्यातील शेतीपंपाची विद्युत कनेक्शन्स प्रलंबित आहेत.

महावितरण अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार इस्लामपूर विभागाची २०१५-१६ या वर्षात १६.८६ टक्के गळती होती. यामध्ये दोन वर्षात २.४ टक्क्याने घट होऊन २०१७-१८ मध्ये १४.४६ टक्के झाली आहे. कवठेमहांकाळ विभागाची २०१५-१६ मध्ये सर्वाधिक ३७.१८ टक्के वीज गळती होती.यामध्ये २०१७-१८ वर्षात १३.०१ टक्क्याने कपात होऊन २०१७-१८ वर्षात २४.१७ टक्के झाली आहे. सांगली ग्रामीण आणि विटा विभागाचीही वीज गळती कमी झाली आहे.

सांगली शहरची २०१५-१६ वर्षात ५.१४ टक्के वीज गळती होती. ती ४.१२ टक्केपर्यंत आली. मात्र २०१७-१८ या वर्षात मात्र १.६४ टक्क्याने वीज गळती वाढली असून, सध्या ती ५.७६ टक्क्यावर गेली आहे. वीज गळतीच्या प्रश्नाकडे महावितरणच्या अधिकाºयांनी लक्ष देण्याची गरज आहे.

जिल्ह्यातील तीन वर्षामधील वीज गळतीचे प्रमाणविभाग २०१५-१६ २०१६-१७ २०१७-१८इस्लामपूर १६.८६ टक्के १४.९५ टक्के १४.४६ टक्केकवठेमहांकाळ ३७.१८ २५.४४ २४.१७सांगली ग्रामीण २२.६८ १९.८७ १८.२८सांगली शहर ५.१४ ४.१२ ५.७६विटा २५.६५ १९.५४ १५.३४सांगली जिल्हा २२.२० १७.३८ १५.८०

टॅग्स :mahavitaranमहावितरणbillबिल