शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी अपघात विमा योजनेचा तातडीने लाभ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 13:52 IST

याबाबत ज्या ठेकेदाराकडे काम आहे त्याचे काम समाधानकारक नाही त्यामुळे शेतकर्‍यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे अतिरिक्त मनुष्यबळाची मदत घेऊन काम सुरू करावे अशी सूचना त्यांनी दिल्या.

ठळक मुद्देजयंत पाटील; जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक

सांगली : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा शेतकर्‍यांना लाभ मिळण्यात अडचणी येत आहे. कृषी विभागाने प्राधान्याने योजनेचा शेतकर्‍यांना लाभ देण्यासाठी प्रयत्न करावेत. अशी सूचना पालकमंत्री जयंत पाटील यांनी शुक्रवारी दिल्या.

खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत पालकमंत्री बोलत होते. यावेळी कृषी राज्यमंत्री डॉ. विश्‍वजीत कदम यांची उपस्थिती होती.

पालकमंत्री पाटील म्हणाले, शेतकर्‍यांसाठी ही योजना अत्यंत लाभकारक असतानाही त्याचा लाभ मिळण्यासाठी अडचणी येत आहेत. शेतकर्‍याच्या अपघाती मृत्यूनंतर कागदपत्रांची पूर्तता करून तातडीने लाभ कुटूंबाला मिळावा.शेतकर्‍यांसाठी खरीप हंगाम महत्त्वाचा असल्याने शेतकर्‍यांना पावसाळ्यापूर्वी कृषी पंपाच्या विद्युत जोडण्या पूर्ण करण्याचे नियोजन महावितरणने करावे.

याबाबत ज्या ठेकेदाराकडे काम आहे त्याचे काम समाधानकारक नाही त्यामुळे शेतकर्‍यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे अतिरिक्त मनुष्यबळाची मदत घेऊन काम सुरू करावे अशी सूचना त्यांनी दिल्या.

पूरामुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना नुकसान भरपाई तातडीने देण्याचे आदेशही पालकमंत्र्यांनी दिले.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत,पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Sangliसांगलीcollectorजिल्हाधिकारीJayant Patilजयंत पाटील