रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मृतदेहावरून शेकडो वाहने गेली. मृतदेह रस्त्यावरून बाजूला करण्याचे सौजन्य कोणीही दाखविले नाही. या प्रकाराने माणुसकी जिवंत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...
ग्रामपंचायतींवर वर्चस्व ठेवण्यासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप, बाळासाहेबांची शिवसेना व शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. ...
महाविकास आघाडी सरकारने अधिकार नसताना एफआरपीत बदल केला. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हा डाव हाणून पाडला. ...
मच्छिंद्र माळी यांनी चौकशी करण्याची केली मागणी ...
जिल्ह्यातील सुमारे हजार कोटीच्या कामांना ब्रेक ...
मोठ्या शहरात पाच पैकी एकास श्वसनाचा विकार होतो ...
महापालिकेतील वीज बिल घोटाळ्यासह तब्बल दहा प्रकरणातील अपहारांच्या चौकशी ...
मोरोशीचा भैरवगड सर करण्याची थक्क करणारी कामगिरी काजलने केली आहे. अशी जोरदार कामगिरी करणारी पहिलीच दिव्यांग महिला ठरली आहे. ...
चालू वर्षी जी-२० परिषदेचे अध्यक्षपद भूषविण्याचा मान भारताला मिळाला ...
बहुतांशी ग्रामपंचायतींत राष्ट्रवादीतीलच गट एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत ...