गेली पाच वर्षे प्रसाद कांबळी यांचे नाट्य परिषदेवर वर्चस्व होते. त्यांच्या कारकिर्दीत वादंगाचा कडेलोट झाला. अर्थात, गेल्या काही वर्षांत नाट्य परिषद आणि वाद हे समीकरणच बनून गेले आहे. ...
ठाकरे गट दोन पावले मागे जात सहावरून चार जागांवर आला असून त्यापैकी दोन जागा माजी मंत्री अजितराव घोरपडे गटाला आहेत. राष्ट्रवादीने मात्र जागांवरील दावा राखून ठेवला आहे. ...