तासगाव : मणेराजुरी (ता. तासगाव) येथील १६ द्राक्षबागायतदार शेतकऱ्यांना तब्बल ४० लाख रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. दिल्ली येथील एका व्यापाºयाने हे कृत्य केले असल्याची व तो पैसे देण्यास टाळाटाळ करत असल्याची तक्रार संबंधित शेतकºयांन ...
तासगाव : तुरची (ता. तासगाव) येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये सापडलेल्या गांजाप्रकरणी आता अटक केलेल्यांची संख्या दोनवरुन पाचवर गेली आहे. तर हा गांजा थेट सोलापूर जिल्ह्यातून येत असल्याचा गौप्यस्फोट ...
सांगली : गळवेवाडी (ता. आटपाडी) येथील प्रतिक्षा दादासाहेब गळवे (वय ८ वर्षे) या बालिकेवर अत्याचार करुन तिचा खून झाल्याप्रकरणी संशयाच्या भोवºयात सापडलेल्या एका संशयित आरोपीची ‘नार्को’ तपासणी ...
सांगली : पतंगराव कदम यांच्या निधनानंतर सांगली जिल्हा काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली असून, प्रमुख पदाधिकाºयांमधून आता सक्षम नेतृत्वाची चिंता व्यक्त केली जात आहे. गत महापालिका निवडणुकीत पतंगरावांमुळे काँग्रेसच्या पदरात मोठे यश पडले होते. सध्या महापालिका ...
मिरज : सीमाभागातील मराठी भाषिकांची गळचेपी सुरू आहे. सीमावादाचा निर्णय होईपर्यंत सीमाभाग केंद्रशासित प्रदेश करावा, अशी मागणी मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केली.चिमण लोकूर साहित्य नगरी (बालगंधर्व नाट्यगृह) येथे डॉ. श्रीपाल स ...
सांगली : न्यायाधीश व वकिलांनी समन्वयाने काम केले, तर प्रलंबित खटल्यांचा डोंगर उभा राहणार नाही. पक्षकारांना जलदगतीने न्याय मिळण्यासाठी वकिलांची भूमिका महत्त्वाची आहे. यासाठी वकिलांनी लोकअदालतीमध्ये न्याय मागण्याचा सल्ला दिला पाहिजे, असे मत मुंबई उच्च ...
विटा : द्राक्ष बागांना शेडनेट व प्लास्टिकच्या आच्छादनासाठी ५० टक्के अनुदान देण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याची ग्वाही राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. विधिमंडळाच्या अधिवेशनात उपस्थित झालेल्या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत ...
संख : कर्नाटकात उपलब्ध असणारी बाजारपेठ, कमी कष्टात मिळणारा पैसा, यामुळे कायम दुष्काळी जत तालुक्यामध्ये गांजाचे पीक आजही मोठ्या प्रमाणात घेतले जाते. ...
सांगली : लोकांच्या अडचणीला धावून जाणारे, राजकारणात असूनही दिलदारवृत्तीने जगणारे, अजातशत्रू आणि जगनमित्र असलेल्या पतंगरावांची महाराष्ष्ट्रला अजून खूप काळ गरज होती, ...
सांगली : सध्या असलेल्या पॅनकार्ड आणि आधारकार्ड इतकीच पासपोर्ट चीही प्रक्रिया सुकर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही सेवा पोहोचविण्यास प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी शनिवारी येथे केले.येथील प्रधान पोस्ट कार्या ...