भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लावण्यात आलेला फलक महापालिकेच्या अतिक्रमण निर्मृलन पथकाने हटवल्याने सोमवारी (16 एप्रिल) सकाळी सांगलीतील आंबेडकरनगरमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला. ...
शिरटे : येत्या पन्नास वर्षात सेंद्रीय शेतीला महत्त्व दिले नाही, तर मानवी जीवन उद्ध्वस्त होण्यास वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन योगगुरू रामदेवबाबा यांनी केले. कृष्णा कारखान्याची केमिकलविरहित साखर उच्च दर्जाची असून ती मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्याचे सं ...
सांगली : वसंतदादांच्या नावाने कुस्ती केंद्राची उभारणी करून त्यांचा नावलौकिक संपूर्ण देशभरात निर्माण करण्यात कुस्ती प्रशिक्षक राममामा नलवडे यांची भूमिका महत्त्वाची आहे. कुस्तीसाठी आयुष्य वेचताना अनेक भल्याबुऱ्या प्रसंगांना मामा सामोरे गेले. तालमीत कडक ...
सांगली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने ला (मनरेगा) भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. कामे न करताच शासकीय निधीवर डल्ला मारल्याचे प्रकार उजेडात येऊनही घोटाळेबहाद्दरांवर कारवाई होत नाही. चौकशी समितीने घोटाळ्याची रक्कम निश्चित करूनही दोन मह ...
अण्णा खोत ।मालगाव : थेट जनतेतून सरपंच निवडीचे पडसाद गावस्तरावर उमटू लागले आहेत. चुरशीने पार पडलेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत सरपंच अल्पमतात व विरोधक बहुमतात, असा निकाल पुढे आला. तो सध्या विकास कामांना खीळ घालणारा व संघर्ष वाढविणारा ठरला आहे.मिरज पू ...
इस्लामपूर : राज्यातील शेतकरी चळवळीला पुन्हा धार आणण्यासाठी खासदार राजू शेट्टी यांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांशी संपर्क वाढवला आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यारुपाने ...
सांगली : श्री शिवप्रतिष्ठान तर्फे सांगलीच्या वसंतदादा कारखान्याजवळ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.संभाजीराव भिडे या ...
कुपवाड : महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अद्याप आघाडीबाबत अद्याप चर्चा झालेली नाही. आघाडीचा निर्णय दोन्ही पक्षाचे श्रेष्ठीच घेतील, असे सांगत शुक्रवारी राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी आघाडीचा चेंडू मुंबईकडे टोलावला.शामन ...