सांगली : जिल्ह्यातील पाण्याच्या २१९९ नमुन्यांपैकी १२१ गावांतील पाण्याचे १६४ नमुने दूषित आल्यामुळे तेथील ग्रामपंचायतींना पाण्याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना ...
अविनाश बाड ।लोकमत न्यूज नेटवर्कआटपाडी : सांगली जिल्ह्यातील सहकारी बॅँकांनी राष्टÑीयीकृत आणि खासगी बॅँकांना सर्वचबाबतीत मागे टाकून गरुडभरारी घेतली आहे. सहकारी बॅँकांनी तब्बल ८ हजार ३५६ कोटी १५ लाख रुपयांचा विक्रमी व्यवसाय केला आहे. गरजूंना कागदपत्रा ...
लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : मिरज तालुक्यातील ३८ गावांतील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी राजकीय मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. मिरज पूर्व भागात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत मोठे यश मिळविणाºया भाजप विरूध्द काँग्रेस व पश्चिम भागात राष्टÑवादी विरूध ...
मिरज : जिल्ह्यात ख्याती असलेल्या मिरजेतील गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांबाबत कार्यकर्त्यांनी आग्रह धरला होता, मात्र कायद्याच्या कक्षेत राहूनच वाद्ये वाजवता येतील, ...
सांगली : साक्षरतेचे प्रमाण राज्याच्या सरासरीप्रमाणे वाढत असले तरी, शंभर टक्के साक्षर असलेले एकही गाव जिल्ह्यात आढळलेले नाही. ९१ ते ९९ टक्क्यांपर्यंत साक्षर असणाºया जिल्ह्यातील गावांची एकूण संख्या केवळ ११ आहे. ...
सांगली : गेल्या आठवड्यात सांगलीकरांना दर्शन देऊन घाम फोडणारा गवा पद्माळे (ता. मिरज) येथे शिरला आहे. गावातील ओढ्यालगत त्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण ...
लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : देशात सत्तेवर असलेल्या प्रतिगाम्यांमध्ये मतांच्या आधारावर सरकार चालविण्याचे धाडस नाही. सर्व आघाड्यांवर आलेले अपयश झाकण्यासाठी विचारवंतांच्या हत्यांचे सत्र सुरु आहे. बेंगलोरमधील पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या ही ‘सरकारक ...