सांगली : शहर व परिसरात रविवारी सायंकाळी पुन्हा ढगांची दाटी व पावसाचा शिडकावा सांगलीकरांनी अनुभवला. भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार आगामी चार दिवस पावसाचे संकेत मिळत आहेत.दोन दिवसांपूर्वी सांगलीत मुसळधार पाऊस झाला होता. रविवारीही ढगां ...
सांगली : गेल्या पाच वर्षांत सरकारच्या मदतीविना काँग्रेसच्या नगरसेवकांनी जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. उलट भाजप सरकारने सांगलीबाबत दुजाभाव केला आहे. यंदाच्या महापालिका निवडणुकीत पुन्हा काँग्रेस ताकदीने उतरणार असून, जनता पक्षाला साथ दे ...
सांगली : महावितरणच्या अजब कारभाराचा नमुना रविवारी सांगलीच्या सोशल मीडियावर व्हायरल झाला. एका ग्राहकाला चक्क शून्य वीजबिल पाठविताना, मुदतीनंतर दहा रुपये दंडाची तरतूदही त्यात केल्यामुळे ग्राहकाला हे बिल भरायचे कसे?, असा प्रश्न पडला आहे. हरिपूर रोडवरील ...
सांगली : महापालिकेच्या ७० एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा ७ जून रोजी होत आहे. निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी चालविली असून, यावेळी निवडणुकीचे रणशिं ...
अशोक पाटील ।इस्लामपूर : जिल्ह्यातील ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत प्रत्येक निवडणुकीत पेठनाक्यावरील महाडिक गटाची मदत घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सत्ता मिळाल्यानंतर त्यांना विसरणारे नेतेही कमी नाहीत. यावर पर्याय म्हणून पंचायत समितीचे विरोधी गटनेते र ...
गेल्या अनेक वर्षांपासून चिखल, सांडपाण्याच्या सहवासात राहणाºया सांगलीच्या शामरावनगरमधील नागरिकांनी शनिवारी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकाºयांची भेट घेतली. ...
सांगली : महापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबुडकर हे भाजपधार्जिणे असून, त्यांच्या अधिपत्याखाली निवडणुका झाल्यास पक्षपातीपणा होण्याची शक्यता आहे, अशी तक्रार महापौर हारूण शिकलगार यांनी केली होती. या तक्रारीची दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना च ...
सांगली : भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची येत्या ४ व ५ जून रोजी सांगलीत होणारी बैठक कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे रद्द करण्याचा निर्णय प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. आता ही बैठक जूनच्या दुसऱ्या ...
सांगली : कोल्हापूर रस्त्यावरील महापालिकेच्या मलनिस्सारण केंद्रात पडून दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी ठेकेदार व सल्लागार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने हात झटकले आहेत. या दुर्घटनेची जबाबदारी दोघांनीही महापालिकेवर टाकली असून महापालिकेनेच सुरक्षेची ...
अशोक डोंबाळे ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यातील १३ मोठ्या शहरांपैकी सात शहरात आणि ६९९ गावांपैकी केवळ तीन गावांमध्येच मीटरने पाणी दिले जात आहे. उर्वरित शिराळा, पलूस , कडेगाव, आटपाडी, जत, कवठेमहांकाळ या शहरांसह ६९६ गावांमध्ये आजही मीटरने पाणी द ...