तासगाव : कलावंतांच्या जोरावरच समाजात सामाजिक क्रांती झाली. छत्रपती शाहू महाराजांचे कलावंतांसाठी मोठे योगदान आहे. मात्र महाराजांच्या नावाचा गवगवा करणारे सरकार त्यांचे आचारविचार आत्मसात करताना दिसत नाही. साहित्यिकांच्याबाबतीत सरकार निर्दयी झाले आहे. कल ...
दत्ता पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कतासगाव : खासदार संजयकाका पाटील यांच्या फंडातून जिल्ह्यात तासगाव तालुक्यातील दोन, खानापूर तालुक्यातील एक आणि आटपाडी तालुक्यातील एक अशा चार कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. ...
श्रवणबेळगोळ येथील भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक सोहळ्यात गेल्या आठ दिवसांत जगभरातून आलेल्या पन्नास हजार भाविकांनी अभिषेक केला आहे. दररोज सहा हजारांहून अधिक भाविक अभिषेक करीत आहेत. या सोहळ्याचा सोमवारी समारोप होणार आहे. चारूकीर्ती भट्टारक स्वामी यांच्य ...
शिरटे : श्रवणबेळगोळ येथील भगवान बाहुबली महावीरांच्या महामस्तकाभिषेक सोहळ्यामध्ये सांगली व कºहाड परिसरातील १०८ बहाद्दर तुतारी वादकांनी तुतारीने अवघा परिसर चैतन्यदायी करून सोडला. ...
अशोक पाटीलइस्लामपूर : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शेतकरी चळवळीसाठी रयत क्रांती संघटनेचा झेंडा खांद्यावर घेऊन भाजपची शाल पांघरली आहे, तर खासदार राजू शेट्टी स्वाभिमानी संघटना पुन्हा शेतकºयांच्या बांधावर नेऊन काँग्रेस-राष्ट्रवादीला खुणावत आहेत. य ...
सांगली : कोरेगाव-भीमा येथील दंगल मराठा समाजातील काही संघटनांनीच भडकवली, असा गौप्यस्फोट केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी सांगलीत पत्रकार परिषदेत केला. ...
सांगली : बलात्कारप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या निलंबित पोलीस कर्मचारी व इतर तरुणांच्या कुटुंबियांनी शहर पोलीस ठाण्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. ...
सांगली : हरिपूर (ता. मिरज) येथील बागेतील गणपती मंदिर फोडून चोरट्यांनी चांदीच्या पूजेच्या साहित्यावर डल्ला मारला. चार हजार सातशे ग्रॅम वजनाची ही भांडी आहेत. त्याची किंमत ७५ हजार रुपये आहे. शनिवारी पहाटे साडेपाच वाजता ही घटना उघडकीस आली. घटनेची सांगली ...
कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यांवर असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्री खोत यांच्या गाडीवर दगडफेक केली, याला प्रत्युत्तर म्हणून वाळवा तालुक्यातील कार्यकर्त्यांनी इस्लामपुरात शिवाजी पुतळ्यासमोर खासदार राजू ...
समाजातील जातीभेद कमी करण्यासाठी व जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी आंतरजातीय विवाहित जोडप्यांना अर्थसहाय्य देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. समाजाची वैचारिक दिशा एकसंघ करण्यासाठी आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय ...