लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : महापालिकेच्या प्रस्तावित घनकचरा प्रकल्पाबाबत बुधवारी चार खासगी कंपन्यांनी प्रात्यक्षिक सादर केले. बहुतांश कंपन्यांनी प्रकल्प उभारणीचा खर्च महापालिकेच्या माथी मारला. तसेच कचरा विल्हेवाटीपोटी घरटी शुल्काची मागणीही केली. एकू ...
अविनाश बाड ।लोकमत न्यूज नेटवर्कआटपाडी : स्थळ... आटपाडी ते दिघंची राज्यमार्गावरील शेरेवाडी येथील राम रहीमचा डेरा सच्चा सौदा आश्रम. दर रविवारी या आश्रमात परिसरातील भक्त जमतात, भजन म्हणतात, प्रसाद घेतात. हे गेली १५ वर्षे सुरू आहे. पण आता या आश्रमाकडे ...
लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका लांब आहेत. जेव्हा मैदान येईल, तेव्हा कसे लढायचे ते ठरवू, अशी प्रतिक्रिया खासदार संजयकाका पाटील यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठीच आपली तयारी असेल, असेही ...
लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : अधिकाºयांनी झिरो पेंडन्सी अभियानात जाणीवपूर्वक खोटी माहिती दिल्यास त्यांच्यावर लगेच कारवाई करण्यात येईल. त्यामुळे अशा गोष्टी आता खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा इशारा विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी बुधवारी जिल्हाधिकार ...
अशोक पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : खासदार राजू शेट्टी आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यातील संघर्ष टिपेला गेला आहे. वाळवा-शिराळ्यातील राजकीय केंद्रबिंदू असलेल्या पेठनाक्यावर आपल्यालाच पाठिंबा मिळावा यासाठी दोघांनी जणू ठिय्या मारला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : पुढील टप्प्यात ई-गव्हर्नन्स अभियान राबविले जाईल. फायलींचा प्रवास आणि काम पूर्ण झाल्याची माहिती नागरिकाला घरबसल्या मोबाईल संदेशाद्वारे दिली जाणार आहे. त्यामुळे हेलपाटे घालून नागरिकांना यापुढे उंबरठे झिजवावे लागणार नाहीत, अ ...
सांगली : आंदोलनांतून स्टंटबाजी करण्यात तरबेज असलेल्या सांगलीतील एका संघटनेच्या नेत्याची कुपवाडमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी छेडछाडप्रकरणी चप्पल आणि बुटाने धुलाई केली. या धुलाईचा मोबाईलमध्ये चित्रीकरण केलेला व्हिडीओ मंगळवारी सोशल मीड ...
वारणावती (सांगली) : चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक वाढली असून मंगळवारी दुपारी धरणाचे चारही वक्राकार दरवाजे ०.५० मीटरने खुले केले आहेत. दरवाजातून ६००० क्युसेक व जलविद्युत प्रकल्पातून १६०० क्युसेक असा ...
लोकमत न्यूज नेटवर्ककडेगाव : कडेगावचे प्रांताधिकारी प्रवीण साळुंखे यांनी, वाळू वाहतूक करणारे ट्रक न पकडल्यामुळे कुंडलचे तलाठी एन. जी. आत्तार यांना भ्रमणध्वनीवरून शिवीगाळ केली आणि दोन दिवसात चार ट्रक पकडले नाहीत, तर निलंबित करेन, असा दम दिला. या घटनेच ...