सांगली महापालिकेत काँग्रेसची सत्ता असल्यानेच भाजपच्या दोन्ही आमदारांनी शहराची वाट लावण्यासाठी रविंद्र खेबूडकर यांच्यासारख्या निष्क्रिय आयुक्तांना आणले आहे. त्यातून त्यांनी काय साधले? असा सवाल करीत विकास कामे सुरु न झाल्यास प्रसंगी आयुक्तांवर अविश्वास ...
दोन्ही केंद्रांतून नागरिकांना शुद्ध पाणी मिळणार कधी? आमच्या सत्ताकाळात हे प्रकल्प पूर्ण करायचे नाहीत, असाच घाट प्रशासनाने घातला आहे. मग आम्हालाच काठ्या घेऊन रस्त्यावर उतरावे लागेल, अशा शब्दात सोमवारी सांगलीचे महापौर हारुण शिकलगार यांनी महासभेत अधिकाऱ ...
वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यानी ऐन दिवाळीत संप पुकारला आणि दिवाळी संपण्याच्या पूर्वसंध्येला संप मागेही घेतला. दिवाळीत शेवटचे दोनच दिवस प्रवाशांच्या गर्दीचा फायदा मिळाल्याने सुमारे २५ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. संप नसता तर हा आकडा आणख ...
सांगली जिल्ह्यात चौफेर उधळलेल्या भारतीय जनता पक्षाच्या वारूला लगाम लागला, भाजपचा परतीचा प्रवास सुरू झाला, असं विरोधकांच्या तंबूत बोललं जाऊ लागलंय, तर भाजप ग्रामीण भागात रूजू लागलाय, २०१२ पेक्षा २०१७च्या ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसपेक्षा भाजपला जा ...
तिसऱ्या मजल्यावरील जिन्यावरुन पडल्याने कुंडलिक राघवेंद्र प्रभू (वय ७५, रा. पंचमुखी मारुती रस्ता, सांगली) ठार झाले. सोमवारी सकाळी साडेसात वाजता ही घटना घडली. घटनेची शहर पोलिस ठाण्यात नोंद आहे. ...
कडेगाव शहरात पाळीव आणि भटक्या कुत्र्यांनी धुडगूस घातला आहे. येथील बुधवार पेठेत खाऊ आणण्यासाठी दुकानात गेलेल्या श्री शहाजी जाधव (वय ४) या बालकावर तीन कुत्र्यांनी हल्ला करून त्याच्या शरीराचे लचके तोडले. यामध्ये हे बालक गंभीर जखमी झाले असून त्याला उपचार ...
पेठ-सांगली रस्त्यावर रविवारी मध्यरात्री रस्त्यातील खड्डा चुकविताना झालेल्या पाच वाहनांच्या अपघातानंतर सोमवारी सोशल मीडियावर पुन्हा या रस्त्याचा वाद पेटला. अनेकांनी शासन, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनावर टीका सुरू केली. जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील या ...
भाजपच्या कारभाराला लोक आता कंटाळायला लागले आहेत .पूर्वीचेच सरकार बरे अशी लोकांची धारणा झाली आहे .नोटबंदीमूळे देशाची आर्थिक अधोगती झाली यामध्ये लवकर सुधारणा होईल असे वाटत नाही .याचा फटका तळागाळातल्या लोकांना लोकांना बसला आहे .असे सांगत माजी मंत्री आमद ...
सांगली ते समडोळी बसमधून प्रवास करणाऱ्या सुनंदा दिलीप कोळी (रा. कोल्हापूर) या महिलेचे सात तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. या घटनेला २४ तासांचा कालावधी होत आला तरी, शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही. केवळ कच्ची नोंद करुन घेण्यातच पोलिस ...