मिरज पश्चिम भागात यावर्षी सुमारे दोनशे एकर क्षेत्रावर ढोबळी मिरचीचे उत्पादन घेतले जात आहे. प्रचंड उन्हाळ्यात मोठ्या कष्टाने पिकाची काळजी घेतली जात आहे. परिसरातून सुमारे ६० टन माल मुंबई, पुणे बाजारपेठेत दररोज जात आहे. पण गतवर्षी प्रतिकिलो ३० ते ६० रुप ...
विटा येथून आटपाडीकडे जाणार्या एसटी बसला समोरून येणार्या डंपरने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका महिलेसह ३ प्रवासी जागीच ठार झाले. यावेळी डंपर चालकासह १२ जण जखमी झाले. ...
शरद जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : पाण्याचा वापर जपून करावा किंवा पाण्याला संपत्ती मानावी, ही धारणा अनेकांमध्ये नसतेच. शेतीसाठी जपून पाणी वापरण्याऐवजी ‘डुबूक’ पध्दतीला प्राधान्य देण्यात येते. मात्र, या पाण्याचे मोल जाणून संपूर्ण गाव ठिंबक सिंचना ...
सांगली : माजी मंत्री आर. आर. पाटील यांच्यानंतर जिल्ह्याला दुसऱ्यांदा राष्टÑवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाची संधी मिळण्याची शक्यता जयंत पाटील यांच्या माध्यमातून निर्माण झाली आहे. त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील त्यांचे समर्थक, पदाधिकारी ...
सांगली : जिल्ह्यातील ८२ ग्रामपंचायतींसाठीचा निवडणूक कार्यक्रम सोमवारी सायंकाळी निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यानुसार २७ मे रोजी मतदान होणार असून, जिल्ह्यातील ४० ठिकाणच्या पोटनिवडणुकाही याच कालावधीत पार पडणार आहेत.शिराळा तालुक्यातील सर्वाधिक २७, आटपा ...
सांगली : मालगाव (ता. मिरज) येथे पाणी टंचाई असून, द्राक्षबागाही वाळू लागल्यामुळे मालगावातील शेतकऱ्यांनी शनिवारी सांगली (वारणाली) येथील ताकारी-म्हैसाळ उपसा सिंचन व्यवस्थापन कार्यालयात येऊन कार्यकारी अभियंता सुर्यकांत नलवडे यांना जाब विचारत कार्यालयातील ...
कुपवाड : कारखान्यातील इतर सहकारी कामगारांसोबत बोलल्याचा संशय आणि पोलिसांत तक्रार दिल्याच्या राग मनात धरून शहरातील दुर्गानगरमधील सीमा राजू नाईक (३०, रा. दुर्गानगर) या विवाहित महिलेच्या अंगावर तिघांनी ...
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अमेरिकेने आपल्या देशाला दर्जेदार दळणवळण व्यवस्था देऊ केली होती. मात्र, त्यावेळी सत्तेवर आलेल्यांनी अमेरिकेऐवजी रशियाबरोबर आपले संबंध प्रस्थापित केले. या निर्णयामुळे देशाचे मोठे नुकसान झाले, ही चूक अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान ...
देवराष्ट : यशवंतरावजी चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्या त वाघ सोडण्याचा अद्याप प्रस्तावच नसल्याची माहिती सागरेश्वरचे वनक्षेत्रपाल सतीश साळी यांनी दिली. मात्र अभयारण्यात वाघ सोडण्यासाठी नैसर्गिक व भौगोलिक परिस्थिती अनुकूल असल्याचा दावा दिल्ली येथील ए ...