सागरेश्वर अभयारण्याला गुरूवारी दुपारी अचानक आग लागली. आगीमध्ये अभयारण्यातील ३०० एकर क्षेत्र जळाल्याचा अंदाज आहे. ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. परिसरातील युवक व क्रांती कारखान्याच्या अग्निशमन विभागाची वाहने घटनास्थळी दाखल झाल्याने ...
शिराळा येथील तलाठी सुभाष श्रीपती पाटील (वय ५१, रा. ऐतवडे खु., ता. वाळवा) यास ५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी सापळा रचून रंगेहात पकडले. याबाबत शिराळा पोलिसात गुन्हा नोंद झाला असून संशयित सुभाष पाटील यास अटक केली आहे. ...
स्वप्निल शिंदे।सातारा : वेण्णा नदीवर गावकुसाबाहेर राहणाºया कातकरी समाजाच्या तब्बल २४ कुटुंबीयांना सातारा तालुक्यातील खेड ग्रामपंचायतीने आपले हक्काचे घर बांधून दिले. त्यासाठी पुणे जिल्ह्यातील भीमा नदी ओलांडून घोडेगावच्या आदिवासी केंद्रातून पदाधिकाºया ...
बिळाशी : तो देवाच्या भेटीला म्हणून कर्नाटकातून निघाला, पण रस्ता चुकला... अनोळखी मुलूख... भाषा अनोळखी... मेंदूवरचा ताबा ढिला झाला आणि तो सैरभैर झाला... ...
सांगली : संजयनगर येथील एका रस्त्याच्या कामावरून काँग्रेस व भाजपत वाद रंगला आहे. हा रस्ता महापालिकेच्या निधीतून मंजूर केला आहे. शिवाय शासन निधीतही रस्त्याचे काम ...
लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म मान्यता व अल्पसंख्याक दर्जा, यासाठीचा लढा आणखी तीव्र केला जाणार आहे. लिंगायत समाजाच्या मोर्चानंतर आता मार्च महिन्यात होणाऱ्यां विधिमंडळ अधिवेशनावेळी मंत्रालयावर मोटारसायकल रॅलीने मोर्चा काढण्यात येणार असल्याचे लिंगायत सम ...
पुस्तकी ज्ञानापेक्षा विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्ती वाढीस लागावी म्हणून शिवाजी विद्यापीठाने सुरू केलेल्या अविष्कार संशोधन उपक्रमाअंतर्गत मिरजेतील विद्यार्थ्यांनी गुरुवारी तंतुवाद्यांच्या माहेरघराची सफर केली. वाद्यांच्या निर्मितीच्या संशोधन तारा छेडत ...
औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात कपाशीच्या नुकसानीचे पंचनामे अधिकाऱ्यांनी घोड्यांवर बसून का केले, याबाबतची चौकशी करण्यात येईल, अशाी माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी इस्लामपूर (सांगली) येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. ...