किराना घराण्याचे अध्वर्यू, संगीतरत्न अब्दुल करीम खाँ यांनी चाळीस वर्षे मिरजेत वास्तव्य केलेला ह्यगवई बंगलाह्ण ही वास्तू किराना घराण्यातील गायकांचे श्रध्दास्थान आहे. मात्र गवई बंगल्यात खाँसाहेबांचे स्मारक उभारण्यासाठी गेली ८० वर्षे त्यांच्या शिष्यांचा ...
सांगली शहर व विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी घरफोडी झाली असून अज्ञात चोरट्यांनी या दोन्ही ठिकाणाहून ८० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी दोन्ही पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
जत (जि. सांगली) : अन्नपूर्णा ईश्वर आवटी. उमराणी (ता. जत) येथील ऊसतोडणी मजुराची मुलगी. कठिण परिस्थितीतून शिक्षण घेताना वकील होण्याचे स्वप्न बाळगले. कठोर परिश्रम व चिकाटीने त्याही पुढे जात आज ती न्यायाधीश बनली आहे. ...
सांगली : शासकीय अधिकारी हा कुणाचा असतो, हे साºयांनाच माहीत आहे. मी यापूर्वी जिल्ह्यात प्रांत, उपजिल्हाधिकारी पदावर भरपूर काम केले आहे. माझ्या कामाची पद्धत सांगलीकरांना नवी नाही. त्यामुळे कुणी माझ्यावर आरोप केले, तर ते जनतेला पटणारे नाहीत. माझ्या कार् ...
इस्लामपूर : येथील नगरपालिकेच्या शॉपिंग सेंटरच्या पहिल्या मजल्यावरील कार्यालयात वकिलाने स्वत:च्या डोक्यात गावठी बनावटीच्या पिस्तुलातून गोळी झाडून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. घटनेचे नेमके कारण ...
सांगली : वाहनांची गर्दी, अपघातांचे वाढते प्रमाण, खड्ड्यांचे साम्राज्य यामुळे सातत्याने चर्चेत असलेला पेठ-सांगली रस्ता नव्याने होण्याची शक्यता धूसरच आहे. हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्याच्या हालचाली गेल्या काही महिन्यांपासून ...
काश्मीर येथे सीमेवर देशाचे संरक्षण करण्यासाठी अहोरात्र कार्यरत असणाºया जवानांच्या मनाला विरंगुळा देण्यासाठी आणि मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी इस्लामपूर येथील ग्रंथप्रेमींनी लेह लडाख आणि जम्मू-काश्मीरमधील जवानांना २०० पुस्तके भेट देत, अनोख्या पध्दतीने ...
सांगली महापालिका हद्दीतील खराब रस्त्यांच्या प्रश्नावर सांगली जिल्हा सुधार समितीतर्फे प्रशासनाला जाग आणण्यासाठी ह्यखड्डे आॅलिम्पिकह्ण स्पर्धा घेण्यात येणार आहे. शनिवारी, २८ रोजी शंभरफुटी रस्त्यापासून या आंदोलनाची सुरुवात होणार असल्याची माहिती समितीचे ...
जलयुक्त शिवार अभियानात जिल्ह्यातील १४० गावांचे प्रस्ताव येऊनही अधिकाऱ्यांनी परस्परच काही प्रस्ताव रद्द करून केवळ १२.६५ कोटींच्या १८४ कामांनाच मंजुरी दिली आहे. अधिकाऱ्यांना कल्पना न देता प्रस्ताव रद्दचे अधिकार कोणी दिले?, असा सवाल करून अध्यक्ष संग्राम ...
सांगली महापालिकेत काँग्रेसची सत्ता असल्यानेच भाजपच्या दोन्ही आमदारांनी शहराची वाट लावण्यासाठी रविंद्र खेबूडकर यांच्यासारख्या निष्क्रिय आयुक्तांना आणले आहे. त्यातून त्यांनी काय साधले? असा सवाल करीत विकास कामे सुरु न झाल्यास प्रसंगी आयुक्तांवर अविश्वास ...