वांगी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, भारती विद्यापीठाचे संस्थापक, माजी मंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम यांच्या रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम हजारोंच्या उपस्थितीत शोकाकुल व भावपूर्ण वातावरणामध्ये ...
संख : चवीने आंबट असणारी चिंच यंदा दुष्काळी जत तालुक्यातील शेतकºयांना ‘गोड’ धक्का देण्याची चिन्हे दिसत आहेत. अनुकूल पावसामुळे दुष्काळी भागात चिंचा बहरल्या आहेत. ...
सांगली : म्हैसाळ योजनेचे पाणी सोडण्याबाबत कोणतेही आदेश आले नसल्याचे सोमवारी सायंकाळी अधिकाºयांनी सांगितले. मुख्यमंत्री दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी पाणी सोडण्यात येणार ...
तासगाव : मणेराजुरी (ता. तासगाव) येथील १६ द्राक्षबागायतदार शेतकऱ्यांना तब्बल ४० लाख रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. दिल्ली येथील एका व्यापाºयाने हे कृत्य केले असल्याची व तो पैसे देण्यास टाळाटाळ करत असल्याची तक्रार संबंधित शेतकºयांन ...
तासगाव : तुरची (ता. तासगाव) येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये सापडलेल्या गांजाप्रकरणी आता अटक केलेल्यांची संख्या दोनवरुन पाचवर गेली आहे. तर हा गांजा थेट सोलापूर जिल्ह्यातून येत असल्याचा गौप्यस्फोट ...
सांगली : गळवेवाडी (ता. आटपाडी) येथील प्रतिक्षा दादासाहेब गळवे (वय ८ वर्षे) या बालिकेवर अत्याचार करुन तिचा खून झाल्याप्रकरणी संशयाच्या भोवºयात सापडलेल्या एका संशयित आरोपीची ‘नार्को’ तपासणी ...
सांगली : पतंगराव कदम यांच्या निधनानंतर सांगली जिल्हा काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली असून, प्रमुख पदाधिकाºयांमधून आता सक्षम नेतृत्वाची चिंता व्यक्त केली जात आहे. गत महापालिका निवडणुकीत पतंगरावांमुळे काँग्रेसच्या पदरात मोठे यश पडले होते. सध्या महापालिका ...
मिरज : सीमाभागातील मराठी भाषिकांची गळचेपी सुरू आहे. सीमावादाचा निर्णय होईपर्यंत सीमाभाग केंद्रशासित प्रदेश करावा, अशी मागणी मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केली.चिमण लोकूर साहित्य नगरी (बालगंधर्व नाट्यगृह) येथे डॉ. श्रीपाल स ...
सांगली : न्यायाधीश व वकिलांनी समन्वयाने काम केले, तर प्रलंबित खटल्यांचा डोंगर उभा राहणार नाही. पक्षकारांना जलदगतीने न्याय मिळण्यासाठी वकिलांची भूमिका महत्त्वाची आहे. यासाठी वकिलांनी लोकअदालतीमध्ये न्याय मागण्याचा सल्ला दिला पाहिजे, असे मत मुंबई उच्च ...