मिरज : जलयुक्त शिवार योजनेच्या कामासाठी स्थानिक ठेकेदारांना डावलून तालुक्यातील विजयनगर या एकाच गावातील ठेकेदारांना कामे देणे, मंजुरी आदेशाअगोदर कामाचा करार करणे हा प्रकार मिरज पंचायत समितीच्या छोटे पाटबंधारे विभागाचे अधिकारी व ठेकेदाराच्या संगनमताने ...
सांगली : कोरेगाव-भीमा दंगल होऊन तीन महिने होऊन गेले तरी, सरकारने खरे सूत्रधार अजूनही समाजासमोर आणले नाहीत. गेल्या तीन-चार वर्षांत संभाजीराव भिडे वडू-बुद्रुक (जि. पुणे) येथे फिरकलेही नाहीत. ...
सचिन लाड लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : पोलीस कर्मचाऱ्यांना दरमहा २० रुपये विशेष कर्तव्य भत्ता गृह विभागाने मंजूर केला आहे. प्रत्येक महिन्याच्या पगारातून हा भत्ता देण्याचे आदेश राज्यातील सर्व जिल्हा पोलीस प्रमुखांना दिले आहेत. पुढील महिन्यापासून जिल्हा ...
कासेगाव : सर्वोदय साखर कारखाना उभा करण्यासाठी संभाजी पवारांनी रक्ताचे पाणी केले. वसंतदादांशी संघर्ष करून राजारामबापूंसाठी छातीचा कोट केला. बापूंच्या निधनानंतर जयंत पाटलांना खांद्यावर घेऊन ते सांगलीला नाचत गेले. संभाजी पवारांना कळले नसावे, की हे भुताच ...
गेल्या तेरा दिवसापासून बेपत्ता असलेल्या सांगलीवाडीतील सुरेश संगाप्पा सुतार (वय ४८) यांचा कर्नाटकातील विजापूर येथे खून झाल्याचे रविवारी सकाळी निष्पन्न झाले. पैशाचा पाऊस पाडण्याचे अमिष दाखवून अंधश्रद्धेतून त्यांचा खून झाल्याचा संशय आहे. ...
दहिवडी : महाशिवरात्रीला शंभू महादेवाच्या दारात कुस्ती खेळली म्हणजे त्याचे आशीर्वाद मिळतील या श्रद्धेने शिखर शिंगणापूर येथे महाशिवरात्रीच्या यात्रेत मल्लांची कुस्ती व्हायची. १९७० च्या सुमारास नियोजनाच्या अभावामुळे ही परंपरा खंडित झालेली होती. आता सुमा ...
अर्जुन कर्पे।कवठेमहांकाळ : दुष्काळी तालुक्यांना वरदान ठरणाऱ्या म्हैसाळ सिंचन योजनेच्या पाटात श्रेयवादाची लाट उसळली असून, ऐन उन्हाळ्यात या पाण्याच्या राजकारणाने पेट घेतला आहे. त्यामुळे नेमके पाणी कुणी सोडले, या संभ्रमात शेतकरी व जनता पडली आहे. तसेच क ...
मिरज : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे खा. संजयकाका पाटील यांनी कळ दाबून पाणी सुरू केले. सहा महिन्यानंतर म्हैसाळ योजनेचे आवर्तन पुन्हा सुरू झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पाणी सोडण्याच्या कार्यक्रमात काँग्रेस आणि भाजप पदाधिकाºयांत वादावादीचा प्रक ...
सांगली : कृषी, सामाजिक, राजकीय क्षेत्रात सांगलीची संपूर्ण देशभर ओळख होतीच; मात्र डॉ. पतंगराव कदम यांनी स्थापन केलेल्या भारती विद्यापीठामुळे जिल्ह्याची ओळख जगभर निर्माण झाली. ...