शहरातील प्रमुख विठ्ठल मंदिरात कीर्तनासह इतर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.गणेश मंगल कार्यालयात आषाढी एकादशीनिमित्त ‘पांडुरंगी मन रंगले’ हा भक्तिगीतांचा कार्यक्रम झाला. ...
महाराष्ट्रातील जनतेला विकले जात आहे. हा भेदभाव असण्याचे कारण काय? या जादा करामुळे राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या घरातील बजेटवर मोठा परिणाम होत आहे. ...
राजारामबापू कारखान्याकडून ‘सर्वोदय’चे व्यवस्थापन आमच्याकडेच असल्याचा दावा केला गेला, तर संस्थापक संभाजी पवार गटाने, यंदाचा गळीत हंगाम आम्हीच सुरू करणार असल्याचे सांगितले. ...
सांगली जिल्ह्यामध्ये उपविभागीय अधिकारी कार्यालय अंतर्गत रिक्त असलेल्या तलाठी संवर्गातील पदांच्या परीक्षेदरम्यान आदर्श इंजिनिअरींग टेक्नीकल कॉलेज विटा येथे संगनमताने डमी परीक्षार्थी बसवल्या प्रकरणी दोघांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. बिरूदेव सुभाष कु ...
मिरज येथील सिध्देवाडी येथील शासनाने प्रस्तावित केलेल्या 185 एकर जमिनीवरील औद्योगिक वसाहत रद्द करण्याचे प्रस्तावित असून याबाबत शासनस्तरावरुन लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे यांनी दिली. ...
सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज अखेर 14.66 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. ...
राज्यभरातील महिला बचत गटांची आर्थिक, सामाजिक आणि कायदेविषयक जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून 'प्रज्ज्वला' योजना राबविण्यात येत आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बचत गट उत्तम पर्याय आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य महिला आयो ...