फलटण ते मिरज या नव्या लोहमार्गाचे सर्वेक्षण रेल्वे बोर्डाने सुरू केले आहे. हा मार्ग दहीवडी-विटा-तासगाव व सांगली असा प्रस्तावित आहे. प्राथमिक सर्वेक्षणासाठी ३७ लाखांची तरतूद केली आहे. सर्वेक्षणातून प्रवासी भारमान आणि अभियांत्रिकी कामाच्या खर्चाचा अंदा ...
उमदीसह जत पूर्वभागातील काही गावात गेली दोन दिवस परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या भागात अलीकडच्या काळात हा पहिलाच मोठा पाऊस झाला. काही ठिकाणी ओढे-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. ...
विधानसभा निवडणुकीसाठी बिल्ले, झेंडे, टोप्या, उमेदवार व समर्थकांसाठी पाठीवर लावता येणारे एलईडी डिस्प्ले अशी हायटेक प्रचार साधने उपलब्ध झाली आहेत. जीएसटी व प्लास्टिक बंदीमुळे प्रचार साहित्याची दरवाढ झाली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. ...
शिराळा : ही निवडणूक दोन पक्षातील नसून महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेच्या विचारांची आहे. पूरपरिस्थितीत महत्त्वाची भूमिका असताना हेलिकॉप्टरमधून पाहणी करणारे ... ...
काँग्रेसच्या काळात एकही योजना पूर्णत्वास गेली नाही. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८० हून अधिक योजना आखल्या. देशाची दिशाच बदलली आहे. पंधरा वर्षात जो बदल काँग्रेस आघाडीला महाराष्ट्रात करता आला नाही, तो बदल देवेंद्र फडणवीस सरकारने केला. नवभारत निर्मितीच् ...
तासगाव तालुक्यातील पूर्व भागातील मांजर्डे, पेड, मोराळे, हातनूर, आरवडे, बलगवडे परिसराला पावसाने झोडपून काढले. मांजर्डे येथे कापूर ओढ्याचे पाणी २५ वर्षांनी पात्राबाहेर पडले. ओढ्यानजीकची घरे व दुकानांमध्ये पाणी शिरून नुकसान झाले आहे. ...
कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटमाथा परिसरात पावसाने धुमाकूळ घातला असला तरी, घाटनांद्रे गावाला मात्र पावसाने चकवा दिला आहे. येथे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून ओढे, नाले, बंधारे तलाव कोरडे ठणठणीत आहेत. ...
नाशिक विरूध्द कोल्हापूर असा मुलांचा अंतिम सामना पार पडला. नाशिकने एक गुण दोन मिनिटे दहा सेकंद संरक्षण करत कोल्हापूरला पराभूत केले. कोल्हापूर विरूध्द पुणे असा मुलींचा अंतिम सामना झाला. या अटीतटीच्या सामन्यात कोल्हापूरने दोन गुणांनी पुण्याचा धुव्वा उडव ...