वटहुकूमातील तरतूद अशी... केंद्र सरकारने १७९७ च्या ‘साथीचे रोग प्रतिबंधक कायद्यात’ बदलाचा वटहुकूम काढला असून, डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्यास दखलपात्र, अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार आहे. गुन्हेगारास सहा महिने ते सात वर्षांपर्यंत कारावास, पा ...
शिराळा तालुक्यातील निगडी येथील तरुणी व तिचा भाऊ यांना मिरज येथील आयसोलेशन कक्षात ॲडमिट करण्यात आले होते. यापैकी तरुणीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तिच्या भावाचा कोरोना चाचणी अहवाल आज निगेटिव्ह आला आहे. ...
लॉकडाऊन व संचारबंदी सुरु असताना आरग (ता. मिरज) येथील शेतकऱ्यांनी संकटाचे रूपांतर संधीमध्ये केले आहे. शेतातील भाजीपाल्याची थेट ग्राहकांना घरपोच विक्री सुरु आहे. १६ प्रकारच्या भाज्या व फळांचे १२ किलोचे कीट ३५० रुपयात विक्री केले जात आहे. कृषी विभागाच्य ...
अशा मद्याच्या सेवनामुळे नागरिकांच्या आरोग्यास अपाय व हानी होऊ शकते. नागरिकांनी अशा प्रकारच्या मद्याची खरेदी अथवा सेवन करू नये. तसेच अशा मद्याची विक्री होत असल्याचे आढळून आल्यास त्वरीत राज्य उत्पादन शुल्क विभागास माहिती द्यावी, असे आवाहन अधीक्षक किर्त ...
गुरुवारी दुपारी दीडपर्यंत फक्त तीस रुग्ण आले होते. एरवी दररोजची संख्या सात-आठशेवर असते. कोरोनामुळे ह्यक्षह्ण किरण तपासणी कक्षावरील ताण मात्र वाढला आहे. श्वसन विकाराच्या प्रत्येक रुग्णाचे स्कॅनिंग करावेच लागते. ...
इस्लामपूर शहर कोरोनामुक्त झाले आणि लॉकडाऊनची मुदत संपण्यापूर्वीच शहरातील लोक रस्त्यावर आले आहेत. त्यामुळे उपविभागीय अधिकारी नागेश पाटील यांनी १० जूनपर्यंत लॉकडाऊनची मुदत वाढवली आहे. हा आदेश कागदावरच आहे. याची काटेकोरपणे अंमलबजावणी होताना दिसत नाही. ...
यामुळे खेराडे वांगी येथील ३० जणांना विलगीकरण कक्षात ठेवून त्यांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते हे सर्व नमुने निगेटिव आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली. ...