शेट्टी म्हणाले, गत आठवड्यात झालेल्या पावसामुळे सर्वच विभागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यापूर्वी भाजपसोबत सत्तेत असताना उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यायांंना हेक्टरी २५ हजाराची मदत देण्याची मागणी केली होती. आता ते मुख्यमंत्री असल्याने त्यांनी या ...
Raju Shetti: केंद्रीय आपत्ती निवारण निधीतून केंद्र शासनाने ३५ हजार कोटी रुपयांची भरपाई द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली. ...
farmar, rain, shivsena, sanglinews, गेल्या तीन दिवसात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सर्व शेतकऱ्यांना मदतीचे दिलासादायक आश्वासन दिले असून आता गावोगावच्या शिवसैनिकांनी आपापल्या परिसरातील शेतकऱ् ...
rain, sangli कोयना व चांदोली धरणातून विसर्ग कमी करण्यात आल्याने कृष्णा व वारणा नदीच्या पाणी पातळीत घट होत चालली आहे. सांगली येथील आयर्विन पुलाच्या पाणी पातळीत दुपारपर्यंत चार फुटाची घट झाली आहे. त्यामुळे पुराचे संकट टळले असून कृष्णा नदीचे पाणी पु ...
dam, sangli ,rain, railway दोन दिवस झालेल्या परतीच्या संतत धार व मुसळधार पावसामुळे पलूस व मिरज तालुक्याच्या सिमेवर असणारा वसगडे येथील बंधारा ओव्हर फ्लो झाला आहे.ब्रिटिश कालीन रेल्वे पूलाला होणारा संभाव्य धोक्याची शक्यता ओळखून रेल्वे प्रशासनाने ग ...
rain, sanglinews मुसळधार पावसामुळे शहर आणि उपनगरातील तीन हजार घरात पाण्याने वेढा दिला. शेकडो घरात पाणी शिरले. शहरातील प्रमुख रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतुकीची कोंडी झाली. नैसर्गिक नाले तुंबल्याने उपनगरातील नागरिकांना पुरस्थितीचा अनुभव आला. महाप ...
rain, sanglinews, krushnariver मुसळधार पावसामुळे कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली असून गुरुवारी सायंकाळीपर्यंत आयर्विन पुलाजवळ पाणीपातळी ३५ फुटापर्यंत गेली होती. त्यामुळे क ...